शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

बेतकाठीनजीकच्या जंगलात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST

गडचिराेली : तालुक्यातील बेतकाठी रस्त्यालगत असलेल्या जंगलाला आग लागल्याने येथील वनसंपत्ती नष्ट हाेत आहे. जवळपास एक किमीच्या परिघातील ...

गडचिराेली : तालुक्यातील बेतकाठी रस्त्यालगत असलेल्या जंगलाला आग लागल्याने येथील वनसंपत्ती नष्ट हाेत आहे. जवळपास एक किमीच्या परिघातील छाेटे-माेठे झाडे जळून नष्ट झाले. वनाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे.

सुरेंद्रसिंह चंदेल हे रविवारी काेरची तालुक्याच्या दाैऱ्यावर हाेते. त्यांच्यासाेबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत जाेशी हाेते. बेतकाठी मार्गावरून जात असताना पहाडीवरील जंगलात आग लागल्याचे दिसून आले. वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांसाेबतच वनकर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे काेरची तालुक्यातील घनदाट जंगल दरवर्षीच्या उन्हाळ्यात आग लागून नष्ट हाेत आहे. आगीमुळे जंगल विरळ हाेत असल्याने सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. तर माेठे प्राणी आगीच्या भीतीने गावाकडे धाव घेत आहेत. बेतकाठी परिसरातील जंगल जाळले जात असून यात कंत्राटदार व कर्मचाऱ्यांचा हात असू शकताे, अशी शक्यता चंदेल यांनी व्यक्त केली आहे.

बेतकाठी परिसरातील वणव्याच्या घटनेची चाैकशी करून दाेषी वनाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुरेंद्रसिंह चंदेल व भरत जाेशी यांनी केली आहे.