शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी टंचाई

By admin | Updated: March 23, 2015 01:27 IST

वन कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील सर्वात मोठी वसाहत आलापल्ली येथू असून या ठिकाणी तब्बल ३०० कर्मचारी निवासस्थानी आहेत.

गडचिरोली : वन कर्मचाऱ्यांसाठी राज्यातील सर्वात मोठी वसाहत आलापल्ली येथू असून या ठिकाणी तब्बल ३०० कर्मचारी निवासस्थानी आहेत. जुनी नळ पाईप लाईन खराब झाल्यामुळे सदर पाईपलाईन क्षतिग्रस्त करून नवीन पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर काम अतिशय संथगतीने असल्यामुळे या वनकर्मचारी वसाहतीत आठवड्यातून एकदा ते दोनदा स्वच्छकाच्या वतीने टँकरच्या सहाय्याने अत्यल्प पाणी पुरवठा केला जात आहे. आलापल्ली येथील वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत डिसेंबरपासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, वडसा, सिरोंचा, भामरागड, आलापल्ली आदी पाच वन विभाग आहेत. आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या तीन वन विभागातील वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी वसाहत निर्माण करण्यात आली. आलापल्ली येथे वन विभागांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या वसाहतीमध्ये ३०० कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. सर्वात मोठी वसाहत असलेल्या गोल कॉलनीत जुनी नळ पाईप लाईन खराब झाल्यामुळे काढून टाकण्यात आली.