शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

वस्त्या-तांड्यांवरही सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आले आहेत. गावाहेरील बांध्यांमध्ये वस्ती व तांडे उभारून वास्तव्य करीत आहेत.

ठळक मुद्देनोंदी घेतल्या : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी शासन, प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. शहरांपासून गावपातळीवर सूचनांचे पालन केले जात आहे. एवढेच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकीतून सर्वजन प्रयत्न करीत आहेत.गावपातळीवर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक तातडीने बाहेर व्यवसाय करून स्वगावी परतणाºया लोकांच्या नोंदी घेत आहेत. तसेच प्रशासनाला माहिती आॅनलाईन देत आहेत. वैरागडसह परिसरातील अनेक गावांमध्ये बाहेर गावाहून भटक्या जमातीचे नागरिक आले आहेत. गावाहेरील बांध्यांमध्ये वस्ती व तांडे उभारून वास्तव्य करीत आहेत. या अस्थायी नागरिकांना वैैयक्तिक स्वच्छता तसेच जनसमुदायाच्या संपर्कात न येण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. कोरोना विषाणू अधिक काळ टिकून राहू नये. त्याचे समूळ उच्चाटण व्हावे, तसेच ग्रामीण भागात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.वैरागड परिसरात बाहेरगावाहून येऊन अस्थायी स्वरूपात वास्तव्य करणाºया या वस्तीला कर्मचाºयांनी भेट देऊन त्यांच्या नोंदी घेतल्या. तसेच त्यांना आरोग्यविषयक समस्या जाणवत आहे की नाही, याबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांच्या नोंदी घेऊन मोठ्या जनसमुदायाशी संपर्क टाळण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे, वैरागडसह कढोली, मानापूर, देलनवाडी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात बाहेरगावाहून अस्थायी स्वरूपात भटक्या जमातीचे लोक काम करण्याकरिता येतात.