शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

संविधान समाज निर्मितीचे मूल्यशास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.

ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : रामनगरात सामाजिक प्रबोधन व्याख्यानमाला व अभिवादन समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ असून ते सर्व कल्याणकारी समाज निर्मितीचे एक समग्र मूल्यशास्त्र आहे, असा सूर मान्यवरांनी काढला.रामनगरातील पंचशील बौद्ध समाज मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधन व्याख्यानमाला व संविधान अभिवादन कार्यक्रम मंगळवारी घेण्यात आला. पंचशील बुद्ध विहारात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल बारसागडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत, केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, त्रिशरण महिला मंडळाच्या अध्यक्ष धारा मेश्राम, सचिव सुप्रिया मेश्राम उपस्थित होत्या.याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जगण्याचा व वागण्याचा विषय आहे.केंद्रप्रमुख गौतम मेश्राम, अनिल बारसागडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान संविधान उद्देशिका लेखन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. या स्पर्धेत अ गटात प्रथम क्रमांक सुमेध शिंपी, द्वितीय मनस्वी बारसागडे, ब गटात प्रथम क्रमांक श्रीती गोवर्धन, द्वितीय क्रमांक प्रीती मेश्राम यांनी पटकाविला. संचालन गौतम डांगे, प्रास्ताविक महेंद्र गेडाम तर आभार राखी गोवर्धन यांनी मानले. दयाल शेंडे, लवकुश भैसारे, आशिष शेंडे, पूनम भोयर, मंगला मानकर, उषा गेडाम, तारा खोब्रागडे, वनिता मोटघरे, वनिता बांबोळे, दर्शना मेश्राम यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन