शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST

याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान ...

याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची वाढती साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य ठप्प असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच अनेकांच्या पालकांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. त्यामुळे आभासी पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचे पेपर देण्यासही विद्यार्थी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावे, ज्या परीक्षा झाल्या नाहीत, त्याचे परीक्षा शुल्क परत करावे, आभासी परीक्षेच्या वेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक परीक्षा घ्यावी. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने आभासी शिबिरांचे आयोजन करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.