शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST

याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान ...

याबाबत कुलगुरु, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

निवेदनानुसार, मागील वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आता कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची वाढती साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे शैक्षणिक कार्य ठप्प असून, विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच अनेकांच्या पालकांचे रोजगारही हिरावले गेले आहेत. त्यामुळे आभासी पद्धतीने होणाऱ्या परीक्षांचे पेपर देण्यासही विद्यार्थी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेचे परीक्षा शुल्क माफ करावे, ज्या परीक्षा झाल्या नाहीत, त्याचे परीक्षा शुल्क परत करावे, आभासी परीक्षेच्या वेळेस येणाऱ्या तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विद्यापीठाने एकाच वेळेस सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक परीक्षा घ्यावी. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने आभासी शिबिरांचे आयोजन करावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.