शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गडचिरोलीतील आदिवासींना स्त्रीभ्रूणहत्या माहीतच नाही; डॉ. प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, हेच माहीत नव्हते, परंतु शहरातील लोक स्त्रीभ्रूण हत्या करतात, हे ऐकून ...

ठळक मुद्दे‘आयआयटी बॉम्बे’मध्ये व्याख्यानदीड रुपयात दिला जातो सॅनिटरी नॅपकिन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हेमलकसात मी गेली ४५ वर्षे राहतो. तेथे बलात्काराच्या घटना अगदी कमी झाल्या आहेत. तेथील आदिवासी स्वाभिमानी आहेत. स्वत:च्या हिमतीवर जगतात. भारत सरकारने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मोहीम सुरू केली, तेव्हा तेथील आदिवासींना स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, हेच माहीत नव्हते, परंतु शहरातील लोक स्त्रीभ्रूण हत्या करतात, हे ऐकून ते चकित झाले. यावरून त्यांची विचारशक्ती किती वेगळी आहे हे समजते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी केले.पवई येथील आयआयटी बॉम्बेमध्ये ‘अभ्युदय’ कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान झाले. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी मार्गदर्शन केले. आदिवासींवर माझा एवढा विश्वास आहे की, स्वत:च्या घराला आम्ही कधीच कुलूप लावत नाही, असेही प्रकाश आमटे यांनी सांगितले.ज्येष्ठ समाजसेविका मंदाकिनी आमटे म्हणाल्या, हेमलकसामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे मशिन सुरू करण्यात आले. तेथील महिलांना दीड रुपयात एक सॅनिटरी नॅपकिन दिला जातो, तसेच घरची परिस्थिती बेताची असलेल्यांना नॅपकिन मोफत दिले जातात.आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक आदिवासींची भाषा पूर्णपणे वेगळी असल्याने, त्यांची भाषा शिकण्यास सुरुवातीला अडथळे निर्माण झाले.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटेFemale Foeticideस्त्रीभ्रूणहत्या