शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गडचिरोलीत मालवाहू ऑटोला टिप्परची धडक; दोन ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 21:08 IST

आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथून ७ किलोमीटवर असलेल्या तानबोडी फाट्याजवळ चंद्रपूरकडून शितपेये घेऊन येणाऱ्या मालवाहू ऑटोला आल्लापल्लीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या टिप्परने (एएम १३, सीयू ०४२०) जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात ५ मार्च रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला.ही धडक इतकी जबरदस्त होती की ऑटोमध्ये बसलेल्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले. तसेच नवीन असलेल्या ऑटोचेही तुकडे झाले. मृतांमध्ये अमरिश रामचंद्र पांढरे (४०) आणि दुसऱ्या व्यक्तीचे नाव पिंटू (३५) असल्याचे समजले. ते दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी होत. गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकले नाही, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने समजते.अपघाताची माहिती मिळताच प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील मोटार परिवहन विभागाचे उपनिरीक्षक सुधाकर कुमरे यांनी चमूसह घटनास्थळ गाठले आणि क्रेन पाठवून वाहने व मृतदेह काढले. अधिक तपास पो.निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात एपीआय बाळासाहेब शिंदे, पीएसआय विनायक दडस करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात