शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नगदी उत्पन्नाच्या आशेने मिरची लागवडीकडे वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:57 IST

वैरागड परिसरातील शेती अनुकूल : २०० हेक्टरवर बहरणार पीक

लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : मिरची हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असल्याने या घटकाला सर्वत्र मागणी होत असते. मिरची नगदी पीक म्हणून ओळखले जाते. आरमोरी, कुरखेडा तालुक्यात मिरची पिकाचे सर्वाधिक लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षीपासून लाल व हिरव्या मिरचीला बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे मिरची पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. जळपास २०० हेक्टरवर मिरची पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

आरमोरी तालुक्यातील वैरागड, मोहझरी, सुकाळा, मानापूर, कोसरी व इतर आठ-दहा गावात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कुरखेडा तालुक्यातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ मालेवाडा येथे आहे. पण अलीकडे या भागात पीक पद्धतीत बदल करून मिरची ऐवजी मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन जाते. मका पिकाचा पेरा वाढला असता तरी मिरची पिकाचे उत्पादन घटले नाही.

या भागात मिरची पिकाचे उत्पादन केवळ लाल मिरचीसाठी केले जाते. कारण बाजारात हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीला अधिक भाव असतो आणि हे नगदी पैशाचे पीक आहे. ज्या काळात आजच्या इतक्या सिंचन सुविधा नव्हत्या त्या काळात मोट, नाडा लावून मिरची पिकाला सिंचनाची सोय केली जात होती. नंतर ऑइल इंजिन आले आता तर विद्युत कृषी पंपाने सिंचनाची सोय झाल्याने सिंचन सुविधा सुलभ झाली व मिरचीचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले. रबी हंगामातील इतर पिकांचे क्षेत्रसुद्धा वाढत आहे. 

लाल मिरचीला अधिक भावहिरव्या मिरचीच्यात तुलनेत लाल मिरचीचा भाव टिकून राहते. भाव कमी असल्यास शेतकरी लाल मिरचीची विक्री काही काळ थांबवू शकतात. त्यामुळे वैरागड परिसरातील अनेक शेतकरी लाल मिरचीच लागवड करतात. फारच कमी शेतकरी हिरव्या मिरचीची लागवड करीत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :farmingशेतीGadchiroliगडचिरोली