शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

धान पऱ्हे वाचविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे. पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : सिंचन विहीर, शेततळ्यामुळे झाली सिंचन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : १५ जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी बाह्य मशागत करून धान पऱ्हे टाकले. पण त्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. परिणामी धान पऱ्हे धोक्यात आले आहे. या धान पऱ्ह्याला वाचविण्यासाठी शेतकरी गेल्या चार पाच दिवसांपासून धडपड करीत आहेत.वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकले ते धान पऱ्हे टाकले मात्र पावसाअभावी अशा पऱ्ह्यांची वाढ झाली नाही. आता हे पऱ्हे करपू लागले असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आरमोरी तालुक्याच्या वैरागड, वनखी, वासाळा, चामोर्शी माल या भागात गेल्यात तीन-चार वर्षात अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, मोटारपंप, बोअर आदी सिंचन सुुविधा केल्या. परिणामी आरमोरी तालुक्यातील २५ एकरपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली आली. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या पाण्यावर धान पीक रोवणीचे काम हाती घेतले आहे. मिळेल त्या स्त्रोतातून शेतकरी शेतात पाणी पुरवठा करीत आहेत.खरीप हंगामातील पेरणीसाठी बराच वेळ आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी केली आणि आता पावसाअभावी धान पºहे करपले. ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे करपले त्यांनी आता पानपऱ्ह्यांची पेरणी करावी.- टी. डी. ढगे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती