शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने धानाचे पीक कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका : उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान कोसळले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे बोअर व सिंचन विहिरी आहेत. तसेच गोदावरी, प्राणहिता नदीजवळ जमीन असलेले शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी आजपर्यंत वातावरण चांगले असल्याने उन्हाळी धानपीक जोमाने वाढले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच सोमवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मेघ गर्जना व जोराच्या वादळासह पाऊस झाला. वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी होत आहे.खरीप धानाच्या तुलनेत उन्हाळी धानाच्या लागवडीचा खर्च अधिक राहते. वेळोवेळी पाणी द्यावे लागत असल्याने मोटारपंपाचे वीज बिलाचाही भरणा करावा लागतो. तसेच उन्हाळ्यात धानावर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने कीटक नाशकांचाही खर्च अधिक राहते.फळबागा व इतर पिकांनाही बसला फटकासिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा, वडधम, रंगयापल्ली, झिंगानूर, रेगुंठा, मोयाबीनपेठा या परिसरात प्रामुख्याने धानपिकाबरोबरच मिरची, मका, कापूस, आंबा आदी फळबाग पिकांचेही उत्पादन घेतले जाते. सोमवारी झालेल्या वादळामुळे आंबे जमिनीवर तुटून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची पिकाचा शेवटचा तोडा सुरू आहे. काही शेतकºयांनी सदर मिरची वाळविण्यासाठी टाकली असताना वादळामुळे मिरची उडून गेली. तर काही मिरचीचे ढीग पाण्यातही सापडले. त्यामुळे मिरची पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. मात्र तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी