शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

इल्लूर येथील पेपर मिल सुरू करा

By admin | Updated: October 17, 2016 02:11 IST

इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

निवेदन : चार महिन्यांपासून कारखाना बंदआष्टी : इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. इल्लूर पेपर मिलमधील समस्या सोडवून तत्काळ पेपर मिल सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन कामगारांनी भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, पेपरमिल बंद राहण्यासाठी व्यवस्थापन जबाबदार आहे. मागील अनेक वर्षांपासून पेपर मिल व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे व मालकाचे व्यवस्थापनावर नियंत्रण नसल्यामुळे येथील व्यवस्थापन आपल्या मनमर्जीने कारभार करीत आहे. त्याचे परिणाम येथील कामगारांना सोसावे लागत आहे. बहुतांश कामगार या पेपर मिलच्या भरवशावरच आपले जीवन जगत आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून पेपर मिल बंद असल्याने कामगारांचे वेतनही थकले आहे. परिणामी कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व पेपर मिलच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून इल्लूर येथील पेपर मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विरजेश उपाध्याय यांनी दिले.निवेदन देतेवेळी भारतीय मजदूर संघाचे शैलेश गुजे, मनोहर साळवे, राजनाथ कुशवाह, विनायक जंगमवार, अनंत प्रधान, भास्कर राऊत, दयाराम कामडी, गजानन किरणापुरे, राजेंद्र पातर, मोहन जोरगलवार, गिरीधर बामनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)