शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात एसटी बसची चाके मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली; अनेक बसफेऱ्या कराव्या लागल्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणू प्रसाराच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने एसटीला प्रवाशी मिळणेही कठीन झाले आहे. त्यामुळे काही बसफेºया रद्द कराव्या लागत आहेत. तसेच भारमान कमी राहात असल्याने एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. दरम्यान रविवारी ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्याने बसफेऱ्या निश्चित नसून प्रवाशी उपलब्ध असतील तरच फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना शासनामार्फत केल्या जात आहेत. शाळांना सुटी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये अर्धेच कर्मचारी उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. बाजारपेठा, आठवडी बाजार बंद केले आहेत. तसेच मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले असल्याने त्या शहरांमध्ये नागरिक जाण्यास तयार नाही. या सर्व बाबींमुळे मागील पाच दिवसांपासून प्रवाशांची संख्या घटली आहे.गडचिरोली आगारातून दर दिवशी ६८० बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र प्रवाशी मिळत नसल्याने काही बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. शुक्रवारी दिवसभरात केवळ ३८ टक्के भारमान आले. यातून डिझेलचाही खर्च भरून निघाला नाही. त्यामुळे शनिवारी अनेक बसफेºया रद्द केल्या. ४४ आसनक्षमता असलेल्या एसटीत केवळ २० प्रवाशी बसविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेही प्रवाशांची संख्या घटली आहे.प्रवाशांच्या गर्दीेने सदैव गजबजले राहणाऱ्या गडचिरोली येथील बसस्थानकात शनिवारी प्रवाशांची फारशी गर्दी दिसून आली नाही. ग्रामीण भागातीलच प्रवाशी बसस्थानकावर दिसून येत होते. नागपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे यासारख्या शहरांमध्ये जाणारे प्रवाशी दिसून येत नव्हते.आज ९० टक्के बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यताकोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी एसटीला प्रवाशी मिळणे कठीणच होणार असल्याने रविवारी एसटीच्या ९० टक्केपेक्षा अधिक बसफेऱ्या रद्द होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे एका सिटवर एकच प्रवासी बसवायचा आहे. या निर्देशाचे उल्लंघन करणाºया बसेसवर काही जिल्ह्यांमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी