शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून आश्वासनांवर बोळवण

By admin | Updated: December 11, 2015 01:59 IST

आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा,

गडचिरोली : आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदन आदींच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देऊन राज्य शासन बोळवण करीत असल्याची टिका केली जात आहे. बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देण्याबरोबरच गावातील गरोदर मातांना मार्गदर्शन करणे, पोषण आहार पुरविणे, आरोग्याच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. संपूर्ण राज्यात एक लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. बालकांच्या पालन पोषणाची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असली तरी त्यांना वेतनश्रेणी देण्यास शासन चालढकल करीत आहे. केवळ तुटपुंजे मानधन देऊन त्यांना राबविले जात आहे. अनेक वर्ष लढा देऊनही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या विरोधात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भामरागड येथे पुष्पा तलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे, सपना रामटेके, वैशाली कोकमुटीवार, नंदा आत्राम, जाणू कड्याम, शारदा मेश्राम, मुन्नी पठाण, संध्या रापर्तीवार आदी उपस्थित होते. अंगणवाडी बाह्य कामांचा बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)