शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:37 IST

आरमाेरी : मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात विविध समस्या कायम आहेत. या समस्या निकाली काढण्यासाठी ठाेस कार्यवाही करावी ...

आरमाेरी : मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त गडचिराेली जिल्ह्यात विविध समस्या कायम आहेत. या समस्या निकाली काढण्यासाठी ठाेस कार्यवाही करावी व जिल्हावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी व आ.कृष्णा गजबे यांनी राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दाेन्ही आमदारांनी मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लाेकसंख्येची तपासणी करून पेसा कायद्यांतर्गत समाविष्ट गावे कमी करण्यात यावी. जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण घटनात्मक तरतुदीप्रमाणे १९ टक्के करावे. वडस-गडचिराेली रेल्वे मार्गाचे काम सुरू करावे. वळूमाता संगाेपन केंद्र परिसरात मंजूर असलेले गाेपालन व गाेसंवर्धन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे. गाढवी, सती नदीवर बंधाऱ्याचे काम करून सिंचन सुविधा करावी. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे.

बाॅक्स...

स्वतंत्र सातबारे बनविण्याचे आदेश काढा

गडचिराेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खातेफाेड करून स्वतंत्र सातबारे बनविण्याचे आदेश काढण्यात यावे, अशी मागणी आ.गजबे, आ.डाॅ.हाेळी यांनी राज्यपालांकडे केली. जिल्ह्यातील शेतकरी पिढ्यानपिढ्या एकाच सातबारावर असल्याने विकास झाला नाही. स्वतंत्र सातबारे मिळाल्यास शासकीय याेजनांचा लाभही घेता येईल, असेही त्यांनी राज्यपालांना सांगितले.