शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

आतापर्यंत ४० हजार लोकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST

जिल्ह्यात सध्या ७० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यातील आठ केंद्र गडचिरोली शहरातच आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा ...

जिल्ह्यात सध्या ७० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यातील आठ केंद्र गडचिरोली शहरातच आहेत. त्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बालरुग्णालय, दोन खासगी रुग्णालये असे चार केंद्र होते. आता आणखी चार केंद्र वाढविण्यात आले आहेत. त्यात हनुमाननगर शाळा, लांझेडा येथील शाळा, गोकुल नगरातील शाळा आणि वाकी येथील उपकेंद्राचा समावेश आहे. याशिवाय नऊ ग्रामीण रुग्णालये, तीन उपजिल्हा रुग्णालये आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे.

आतापर्यंत लस घेतलेल्या नागरिकांमध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर आहेत. त्यांची संख्या १४ हजार ४५६ आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ११ हजार ६७६ जण तर फ्रंटलाइन वर्कर म्हणून सेवा देणाऱ्या १२ हजार ७३२ जणांनी लस घेतली आहे. अजून ३ ते ४ हजार फ्रंटलाइन वर्कर लसीकरणासाठी पुढे आलेले नाहीत.

१६ हजार लसी शिल्लक?

- जिल्ह्यात कोविशिल्ड लस १२ हजार, तर कोव्हॅक्सिन लस चार हजारच्या घरात शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना काही केंद्रांवर लसीअभावी काम ठप्प कसे पडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- ही लस ८० टक्केपर्यंत कोरोनापासून बचाव करू शकते. शिवाय लस घेतल्यानंतर कोरोनाची बाधा झालीच तर त्याची तीव्रता कमी होते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

- तर लसीचा तिसरा डोसही देणार

कोरोनाच्या दोन लसी घेतल्यानंतर त्यांचा परिणाम किती दिवस कायम राहतो याचे निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे दोन डोसनंतर सहा महिन्यांनी पुन्हा लसीचा तिसरा डोस दिला जाण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.