पोटाची खळगी भरण्यासाठी गावागावात भटकंती करीत शेतकऱ्यांना शेती अवजारे तयार करून देण्याचे काम लोहार लोक आजही करतात. गडचिरोली जिल्ह्यात सध्या गावोगावी भटकंती करून घणाने घाव घालत शेती अवजारांना आकार देणारे हे कारागीर अल्प मजुरीतही काम करताना दिसून येतात.
घालू घणाने घाव :
By admin | Updated: April 18, 2015 01:32 IST