शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: April 23, 2016 01:24 IST

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १० एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा ...

कामे थांबली : खरीपाच्या तोंडावर अडचणवैरागड : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १० एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर हे आंदोलन सुरू झाल्याने मागील दहा-बारा दिवसांपासून तलाठी कार्यालय बंद पडून आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात अडचणी निर्माण झाल्या आहे.ग्रामीण भागात शेती व्यवस्थेचे सारे दस्तावेज तलाठी कार्यालयातच उपलब्ध असतात. बरेचशे तलाठी कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. या ठिकाणी विद्युत पुरवठाही नाही. त्यामुळे संगणकीय सातबारा देण्यास अडचण होते. लॅपटॉप तलाठ्यांना पुरवठा करण्यात आले. परंतु ते नादुरूस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून हाताने लिहूनच सातबारा घ्यावा लागतो. बरेच वेळा दुर्गम भागात असलेले लॅपटॉप लिंकफेलमुळे चालत नाही. अशा परिस्थितीत तलाठ्याला भेटून या साऱ्या बाबी मार्गी लागतात. परंतु संपामुळे तलाठी कार्यालय बंद असून शासनाने या संपाचा सकारात्मक दृष्टीकोणातून तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)