शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जमीन अधिग्रहण अध्यादेशाचा विरोध करा

By admin | Updated: April 25, 2015 01:44 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांना पेसा कायदा व वन हक्क कायद्यांतर्गत अधिकार प्राप्त संसाधनांना हिसकावून घेण्याचा कुटील डाव असलेल्या ....

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांना पेसा कायदा व वन हक्क कायद्यांतर्गत अधिकार प्राप्त संसाधनांना हिसकावून घेण्याचा कुटील डाव असलेल्या जमीन अधिग्रहण अध्यादेशाचा विरोध ग्रामसभा व नागरिकांनी करावा, असे आवाहन लोक अधिकार मंचने केले आहे.२३ एप्रिलला गडचिरोली येथे लोक अधिकार मंचची स्थापना करण्यात आली. यावेळी माजी आमदार हिरामण वरखडे, देवाजी तोफा, डॉ. महेश कोपुलवार, हसनअली गिलानी, रोहिदास राऊत, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, केशव गुरूनुले, रूपचंद दखणे, जगन जांभुळकर, गंगाराम आचला, छत्रू नरोटे, शिवाजी नरोटे, विनोद झोडगे, मुकेश शेंडे, आशा लाटकर यांच्यासह ग्रामसभा, जनसंघटन, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यात एक हजार ३११ ग्रामसभांना पेसा कायद्यांतर्गत वनक्षेत्र व इतर संसाधनांवर अधिकार प्राप्त झाला आहे. वनहक्क कायद्यानुसारही मालकी प्राप्त झाली आहे. अनेक ग्रामसभा बांबू, तेंदू व इतर लघु वनोपज विक्री करीत आहेत. परंतु राज्यसरकारने नुकताच महाराष्ट्र ग्राम वननियम २०१४ लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर नियमामुळे ग्रामसभांचे हक्क हिरावले जाणार आहे. त्यामुळे या कायद्याचा विरोध करावा, असे आवाहन या बैठकीतून लोक अधिकार मंचने केले.