शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पेसा गावांची पुनर्रचना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:35 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्रसर्वेक्षण करावे, ज्या गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा देसाईगंजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देओबीसी महासंघाची मागणी : जातनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्रसर्वेक्षण करावे, ज्या गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा देसाईगंजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना घोषित करावी, वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांसाठी ओबीसी प्रवर्गाचे फक्त ६ टक्के असलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कमी झाले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करावे, लोकसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा ओबीसी समाज लोकसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, प्रा.शेषराव येलेकर, प्रा.दामोधर सिंगाडे, ओबीसी महासंघाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष लोकमान्य बरडे, आरमोरी अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, पंकज धोटे, हिरालाल शेंडे, शंकर पारधी, दीपक प्रधान, सूरज लोथे यांच्यासह ओबीसी महासंघाचे तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते.