शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

रबीची १० टक्के पेरणी

By admin | Updated: November 15, 2015 00:53 IST

यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी...

अल्प पावसाचा फटका : जिल्ह्यात ७७ हजार २१५ हेक्टरवर पेरणीचे नियोजनगडचिरोली : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन रोवणीअभावी पडिक ठेवली. पुरेशा पावसाअभावी यंदा जड धान पिकाचा उतारा कमी येणार आहे. आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांची रबी हंगामाकडून आशा वाढली आहे. मात्र रबी हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी १४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकांची सरासरी १०.२ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्याच्या कृषी विभागाने यंदा २०१५-१६ च्या रबी हंगामात एकूण ७७ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावर रबी पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका, चना, मोहरी, तीळ, सूर्यफूल, करडई, ऊस, भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाच्या पेरणीला वेग नसल्याचे दिसून येत आहे. अल्प पावसामुळे नदी नाले, कोरडे पडले असून सिंचन विभागाच्या नियोजन शुन्यतेमुळे पावसाचे पाणी खुल्या बंधाऱ्यातून निघून गेले. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुरेशा पावसाअभावी अनेक शेतकरी रबी पिकाची पेरणी करण्यासाठी प्रतीक्षाच करीत आहेत. पेरणी झालेल्या हरभरा, तूर, वाल, ज्वारी, मका आदी रबी पिकांवर विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. वातावरणातही बदलाव होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)