शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

२८ कोटींच्या धानाची खरेदी

By admin | Updated: May 30, 2014 23:45 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम २0१३-१४ मध्ये अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत २८ कोटी ७९ लाख ७६ हजार ७८२ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे.

अहेरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम २0१३-१४ मध्ये अहेरी येथील उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत २८ कोटी ७९ लाख ७६ हजार ७८२ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. मात्र अनेक केंद्रावरील धानाची उचल न करण्यात आल्याने पावसाळ्याच्या दिवसात सदर धान्य सडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पणन हंगामा अंतर्गत अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धान खरेदी करण्यासाठी ३२ धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. धान खरेदीसाठी ३१ ऑक्टोबर २0१३ रोजी मंजूरी प्राप्त झाली होती. त्यानुसार अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणार्‍या ६ तालुक्यामधून धान खरेदीस प्रारंभ करण्यात आला. अहेरी तालुक्यात ६, मुलचेरा ३, सिरोंचा तालुक्यात ९, भामरागड तालुक्यात ३, एटापल्ली तालुक्यात १0 व चामोर्शी तालुक्यातील मार्र्कं डा केंद्राचा समावेश होता. अहेरी तालुक्यातील उमानूर येथील केंद्रावरून ६३.८0 क्विंटल अ प्रजातीच्या धानाची खरेदी करण्यात आली. या धान खरेदी अंतर्गत शेतकर्‍यांना ८५ हजार ८११ रूपये प्रदान करण्यात आले. अहेरी तालुक्यात ६ कोटी २३ लाख ३८ हजार ३३४ रूपयांची ४७ हजार ५८४.८१ क्विंटल सर्वसाधारण धानाची खरेदी करण्यात आली. मुलचेरा तालुक्यात २ कोटी ५६ लाख ५0 हजार ९ रूपये किमतीचे १९ हजार ५00 क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात ८ कोटी ५३ लाख ४२ हजार ५९७ रूपये किमतीचे ६५ हजार ५२८.७0 क्विंटल धान खरेदी झाले. भामरागड तालुक्यात ३ कोटी २२ लाख ६८ हजार ५७५ रूपये किमतीचे २४ हजार ६३२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. सिरोंचा तालुक्यातून ७ कोटी ६0 लाख ६३ हजार २२४ रूपये किमतीचे ५८ हजार ६३ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील मार्कं डा कंसोबा येथील केंद्रावरून ५ कोटी ८१ लाख ४ हजार ४२ रूपये किमतीचे ४ हजार ४३८ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत एकंदरीत २८ कोटी ७९ लाख रूपयांची धान खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या धानाची त्वरित उचल करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी धान्य उचल करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहनाव्दारे धान्याची उचल केली जात आहे. त्यामुळे यंदा खरेदी करण्यात आलेले धान्य खराब होणार नाही, असे चिन्ह दिसून येत आहे. (प्रतिनिधी)