शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

दलालांच्या माध्यमातून जनावरांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:35 IST

गडचिराेली : कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करून त्यांची वाहतूक करण्यासाठी दलालांची साखळी ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ...

गडचिराेली : कत्तलीसाठी जनावरांची खरेदी करून त्यांची वाहतूक करण्यासाठी दलालांची साखळी ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पाेलीस व नागरिकांचे लक्ष चुकवून शेकडाे जनावरे नेेली जातात. शेतीत यंत्राचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे जनावरांची गरज कमी झाली आहे. तसेच गाय, म्हैस, बैल यासारखी जनावरे पाळल्यास दिवसभर त्यांना चारायला न्यावे लागते. परिणामी इतर जाेड व्यवसाय करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अनेक पशुपालकांनी जनावरे विकण्यास सुरूवात केली आहे. याचा गैरफायदा दलालांकडून घेतला जात आहे.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जनावरे कत्तलीसाठी नेली जातात. यासाठी मुख्य व्यापाऱ्याने गावात दलाल नेमले आहेत. हे दलाल जनावरांचा शाेध घेतात. तसेच जनावरांची वाहतूक करण्यासही मदत करतात. यासाठी त्यांना निश्चित कमिशन मिळते. त्यामुळेच एकावेळेवर ट्रकभर जनावरे नेली जातात. दरवर्षी जनावरांची विक्री हाेत असल्याने ग्रामीण भागातील पशुधन घटण्यास सुरुवात झाली आहे. १० वर्षांच्या पूर्वी असलेल्या पशुधनाच्या तुलनेत आता केवळ १० टक्के पशुधन शिल्लक आहे.