शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मेडिगट्टा प्रकल्प बुडविणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 21:02 IST

तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे.

ऑनलाइन लोकमत 

अहेरी, दि. 17 -  तेलंगणातील मेडिगट्टा सिंचन प्रकल्प बुडविणारा असून महाराष्ट्राला धोका व नुकसानदायक आहे असा स्पष्ट व घणाघाती आरोप सिरोंचा तालुक्यातील वडदम पोचमपल्ली व परिसरातील असंख्य गावकरी आणि शेतकऱ्यांनी आज अहेरी येथील शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
 
पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी म्हटले की, तेलंगणा सरकार अशिक्षित व अडाणीपणाचा फायदा घेत असून जमिनीचा मोबदल्यात कवडीमोल भाव देऊन फसवेगिरीचा डाव आखून तेलंगणा सरकार आपला हित साधण्याचा प्रयत्न करीत आहे हे आमच्यासाठी धोकादायक व कुटुंबियांसाठी जीवना मरण्याचा प्रश्न असून जमिनीच्या मोबदल्यात मार्केट रेट प्रमाणे भाव, जमिनीची पर्यायी व्यवस्था व प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातून प्रत्येक सदस्याला नोकरी दिली तरच जमीन देऊ अन्यथा जमीन देणार नाही व याविरोधात मोठे जनआंदोलन उभारणार असा गर्भगळीत ईशाराही वडदम, पोचमपल्ली व परिसरातील गावकऱ्यांनी व कास्तकारांनी पत्रकार परिषदेत दिला.
     
गावकरी व शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत पुढे म्हटले की, आमची जमीन वडिलोपार्जित व चार-पाच पिढ्यांपासून वास्तव्यास असून शेत जमीन कसत आहोत परंतु तेलंगणा सरकारचा मेटिगट्टा बॅरेजमुळे आमचे कुटुंबीय उघड्यावर येणार असून आमच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे अशी भीतीही पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांनी व्यक्त करून या मोबदल्यात जमिनीतील  बाजारभावाच्या योग्य व उच्चीत किंमतीनुसार व शेतात बोरवेल्स असेल तर ती किंमत बेरीज करून तसा मोबदला, वास्तव्यास व पुनर्वसनासाठी  जमीन, शेतीकरिता सुपीक शेतजमीन, प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबियातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय नौकरी, आणि नव्याने जीवन स्थापित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंब प्रमुखाला पेन्शन लागू करण्यात यावे अशी एकमुखी व तीव्र मागणी तेलंगणा व महाराष्ट्र शासनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत करून आपली कैफियत व व्यथा  मांडले. व त्या नंतर तसे निवेदनही अहेरीच्या उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती यांच्याकडे सोपविले. 
 
पत्रकार परिषदेत सरपंच चंद्रय्या किष्टय्या सिंहानेनी, राजन्ना लसमय्या सल्ला, संजीव राजन्ना गोरे, रवींद्र येरय्या सल्ला, पुरेल्ली लिंगय्या, चल्ला शकरय्या बंगारू, आकुला व्येंकन्ना, गोरे व्येंकटेश राजाराम, सल्ला महेश येरय्या, सल्ला रमेश पोचम, गोरे तिरुपती लिंगय्या, गोरे श्रीनिवास राजाराम, अनुमुला शंकर लिंगय्या, पट्टेम समय्या मलय्या, दासरी राजन्ना चंद्रय्या आदी व असंख्य प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते.