शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जंगल संवर्धनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.

ठळक मुद्देमिलींश शर्मा यांचे प्रतिपादन : उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाचा ºहास ही चिंताजणक बाब असून अनियमित पाऊस, वाढते तापमान हे संकट रोखण्यासाठी अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात मानवाला गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय वनसेवेतील अधिकारी मिलींश दत्ता शर्मा यांनी केले.वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.जल, जमीन, जंगल यांचे महत्त्व सामान्य लोकांमध्ये रूजविण्याचे काम वनविभागातर्फे झाले पाहिजे, असे भारतीय वनसेवेतील अधिकारी शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रसहायक गाजी शेख यांनी केले तर आभार विकास शिवणकर यांनी मानले.

टॅग्स :forestजंगल