शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

जंगल संवर्धनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.

ठळक मुद्देमिलींश शर्मा यांचे प्रतिपादन : उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जंगलाचा ºहास ही चिंताजणक बाब असून अनियमित पाऊस, वाढते तापमान हे संकट रोखण्यासाठी अवैधरित्या होणारी वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात मानवाला गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असे प्रतिपादन भारतीय वनसेवेतील अधिकारी मिलींश दत्ता शर्मा यांनी केले.वैरागड येथे शनिवारी कक्ष क्र.१७४ मधील अतिक्रमण काढलेल्या वनक्षेत्रात शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सन २०१९-२० यावर्षात वन्यजीव संवर्धनासाठी उत्कृष्ट कार्य कारणाºया वनमजूर व वनरक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केवळ मानवीकृत रोपवन संवर्धनासाठी वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपली शक्ती खर्ची न घालता जे नैसर्गिकरित्या उभे जंगल आहे, त्याचे रक्षण करणे आपल्या कर्तव्याचा महत्त्वाचा भाग आहे.जल, जमीन, जंगल यांचे महत्त्व सामान्य लोकांमध्ये रूजविण्याचे काम वनविभागातर्फे झाले पाहिजे, असे भारतीय वनसेवेतील अधिकारी शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रसहायक गाजी शेख यांनी केले तर आभार विकास शिवणकर यांनी मानले.

टॅग्स :forestजंगल