शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

मागणी घटल्याने भाजीपाल्याचे दर गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही.

ठळक मुद्देआरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, जोगीसाखरा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजीपाला स्थानिकस्तरावरच कमी किमतीत विकावा लागत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान होत आहे. जोगीसाखरासह शंकरनगर, रामपूर आदी गावांमध्ये भेंडीचे बऱ्याप्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु मागणी घटल्याने कमी किमतीत भेंडीची विक्री करावी लागत आहे.लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्यात आले. त्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांना भेंडी, कारले व अन्य भाजीपाला विक्री करता आला नाही. गाव सिल केल्याने बाहेरच्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी गावातील भाजीपाला उत्पादकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटला. भाजीपाला विक्री करण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने शेतातील झाडालाच भेंडी, वांगी, कारले पिकल्यागत झाले. ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने भाजीपाला बाहेर विक्री करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अर्धवट राहिले. शंकरनगर व जोगीसाखरा गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच खरीप हंगामाचे आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री करण्याकरिता योग्य व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. याचा जोरदार फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. मिळेल त्या प्रमाणात शेतकºयांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केला. परंतु यात त्यांना तोटाच सहन करवा लागला.महिनाभरच विक्रीअनेक शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली आहे. पऱ्ह्यांची वाढ झाल्यानंतर २१ ते २२ दिवसांनी रोवणीला सुरूवात होईल. अशा स्थितीत शेतात असलेली भाजीपाला व फळभाज्यांच्या बागा नष्ट करून त्याजागी धानाची लागवड शेतकरी करणार आहेत. त्यामुळे ज्याच्यांकडे सध्या भेंडी, वांगी, कारले व अन्य भाजीपाल्याच्या बागा आहेत, अशा शेतकऱ्यांना जवळपास महिना ते दीड महिना भाजीपाला विक्री करण्यास मिळणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्या