शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
3
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
4
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
5
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
6
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
7
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
8
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
9
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
10
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
11
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
12
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
13
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
14
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
16
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
17
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
18
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
19
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
20
Rahul Gandhi : "नरेंद्र मोदी मोठी समस्या नाही, मी दोनवेळा भेटलो, माध्यमांनी खूप महत्व..." राहुल गांधींचा हल्लाबोल

अहेरी राजनगरीत विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

अहेरी राजनगरी म्हणून पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या या राजनगरीला विजेचे ग्रहण लागले आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीतून ...

अहेरी राजनगरी म्हणून पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या या राजनगरीला विजेचे ग्रहण लागले आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीतून राजनगरीसुद्धा सुटली नाही. या महामारीत सामान्य नागरिक व रुग्णांना पुरेशी झाेप महत्त्वाची आहे, पण मागील २० दिवसांपासून अहेरीत वीजपुरवठा खंडित हाेणे नित्याचेच झाले आहे. दरदिवशी रात्री ९ वाजल्यानंतर वीजपुरवठा खंडित हाेतो. एकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दाेन ते चार तास वीजपुरवठा सुरळीत हाेतच नाही. तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या जवळपास पाेहाेचला आहे. त्यामुळे पंखा किंवा कुलरशिवाय झाेपणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने झाेपमाेड हाेत आहे. वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करावे, अशी मागणी आविसंतर्फे प्रशांत गोडसेलवार, साईनाथ औतकर, मिलिंद अलोने व इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अभियंता यांना दिले आहे.