शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

कठड्याविना अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:16 PM

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया वैनगंगा नदीवरील पुलावर पावसाळा संपून दोन महिने लोटले तरी या पुलावर लोखंडी कठडे लावण्यात आले नाहीत.

ठळक मुद्देखड्ड्यांचे साम्राज्य : आष्टीनजीकच्या पुलावर कठडे लावा

आॅनलाईन लोकमतआष्टी : चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया वैनगंगा नदीवरील पुलावर पावसाळा संपून दोन महिने लोटले तरी या पुलावर लोखंडी कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार व सायकलस्वारांना वाहन चालविताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली-आष्टी-चंद्रपूर या मार्गावर दुचाकी व चारचाकी तसेच ओव्हरलोड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही याच मार्गावरून आवागमन करतात. रात्रीच्या सुमारास वाहनांच्या दिव्यामुळे वाहन नदीपात्रात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे बुजवून पुलावर लोखंडी कठडे लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.