शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

फूड बँकेच्या माध्यमातून गरीब व गरजूंची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा विवंचनेत तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंब सापडले होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । अहेरी नगर पंचायतीत उपक्रम; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : कोरोनाच्या संचारबंदीमुळे सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबावर उपासमारीची पाळी होऊ नये, याकरिता तहसील कार्यालय व नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने नगर पंचायत परिसरात फुडबँक सुरू करण्यात आली आहे. या फुडबँकेच्या माध्यमातून गरीब व गरजू नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी आहे. सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सीमाही बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या हाताला काम नाही तसेच त्यांना दुसरीकडे कामालाही जाता येत नाही. अशा स्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा विवंचनेत तालुक्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंब सापडले होते. दरम्यान प्रशासनाच्या वतीने अहेरी नगर पंचायतमध्ये फूडबँक उपक्रम सुरू करण्यात आला.उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते या फूडबँकेचे उद्घाटन करण्यात आले. अहेरी, नागेपल्ली, आलापल्ली परिसरात परराज्यातून, पररजिल्ह्यातून कामासाठी आलेले कामगार, ट्रक चालक, गरजू व गरीब नागरिकांसाठी येथून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत आहेत. उद्घाटनाप्रसंगी नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित गोरगरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कोरोनाच्या संचारबंदीत शासन व प्रशासनाच्या वतीने अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांसाठी अन्नधान्य वितरण, स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य, सामाजिक संघटनांच्या वतीने भाजीपाला व आर्थिक मदत केली जात आहे. मात्र अहेरी तालुक्यातील लोकसंख्येचा आवाका बघता ही मदत कमी आहे. त्यामुळे अहेरी शहरातील व तालुक्यातील दानशुरांनी मदतीसाठी हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.दानशुरांनी मदतीसाठी पुढे यावेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात मोठे संकट निर्माण झाले आहे. संचारबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत आवश्यक ती मदत करण्यासाठी सामाजिक संघटना व तालुक्यातील दानदात्यांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक