शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.

ठळक मुद्देमाेहगाव येथे मृदा दिन : संचालक मानकर यांचे आवाहन, शेतकऱ्यांना लागवडीची माहिती

  लाेकमत न्यूज नेटवर्कधानाेरा : अधिक उत्पादनाकरिता पेरणीपूर्व प्रत्येक शेतकऱ्यानेे शेतातील मातीची तपासणी करावी. तपासणी अहवालानुसारच धान पिकाकरिता खत मात्रेचे नियाेजन करावे. यामुळे खताचा अनावश्यक वापर टळून जमिनीचे आराेग्य टिकविता येईल. जमीन आराेग्य पत्रिकेनुसारच पिकांचे नियाेजन करावे, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे शिक्षण विस्तार संचालक डाॅ. डी. एम. मानकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.शेतातील काडीकचरा, धसकटे, पालापाचाेळा खड्ड्यांमध्ये दाबून कंपाेस्ट खत निर्मिती करावी, तसेच शासकीय याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. मानकर यांनी केले. उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी स्वत:च्या आराेग्याप्रमाणे जमिनीच्या आराेग्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. सेंद्रीय खताचा वापर करावा, असे आवाहन केले. बिना नायर यांनी मृदा परीक्षणाचे फायदे पटवून देत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. डाॅ. विक्रम कदम यांनी शेतीस जाेड व्यवसाय म्हणून कुकुटपालन व चारापीक याविषयी माहिती दिली. डाॅ. जीवन कताेरे यांनी जवस पिकाची माहिती दिली. आनंद पाल यांनी कृषी विभागाच्या याेजनांविषयी माहिती दिली. अखिल भारतीय समन्वयीत जवस संशाेधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर, आदिवासी उपप्रकल्प अंतर्गत ३५ शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकांचे वितरण करण्यात आले. तसेच जमीन आराेग्य पत्रिकांचेही वाटप झाले. कार्यक्रमाचे आभार ज्ञानेश्वर ताथाेड यांनी मानले.

सुपिकतेसाठी हिरवळीची खते वापरादिवसेंदिवस जमिनीचा पाेत खालावत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम हाेत आहे.  जमिनीचा पाेत वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती कसणे आवश्यक आहे. याप्रसंगी समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी माती नमुने कशा प्रकारे गाेळा करावीत याविषयी माहिती दिली. जमिनीत एकूण १६ अन्नद्रव्य घटक असतात. त्यात मुख्य अन्नघटकांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी गांडूळ खत, हिरवळीची खते तसेच धेंचा, बाेरू, गिरीपुष्प, सुबाभुळ, शेवरी आदी वनस्पती चिखलणीत गाडाव्या, असे मार्गदर्शन कऱ्हाळे यांनी केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी