शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

जमीन आराेग्यानुसार पीक नियाेजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.

ठळक मुद्देमाेहगाव येथे मृदा दिन : संचालक मानकर यांचे आवाहन, शेतकऱ्यांना लागवडीची माहिती

  लाेकमत न्यूज नेटवर्कधानाेरा : अधिक उत्पादनाकरिता पेरणीपूर्व प्रत्येक शेतकऱ्यानेे शेतातील मातीची तपासणी करावी. तपासणी अहवालानुसारच धान पिकाकरिता खत मात्रेचे नियाेजन करावे. यामुळे खताचा अनावश्यक वापर टळून जमिनीचे आराेग्य टिकविता येईल. जमीन आराेग्य पत्रिकेनुसारच पिकांचे नियाेजन करावे, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकाेलाचे शिक्षण विस्तार संचालक डाॅ. डी. एम. मानकर यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र व आत्मा, कृषी विभाग गडचिराेली यांच्या संयुक्त विद्यामाने शनिवारी जागतिक मृदादिन माेहगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून मानकर बाेलत हाेते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, वरिष्ठ जवस पैदासकार डाॅ. बिना नायर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक संदीप कऱ्हाळे, सहयाेगी प्राध्यापिका डाॅ. शालिनी बडगे, धानाेराचे तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, डाॅ. जीवन कताेरे, कृषी सहायक दिनेश पानसे, देवसाय आतला उपस्थित हाेते.शेतातील काडीकचरा, धसकटे, पालापाचाेळा खड्ड्यांमध्ये दाबून कंपाेस्ट खत निर्मिती करावी, तसेच शासकीय याेजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाॅ. मानकर यांनी केले. उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी स्वत:च्या आराेग्याप्रमाणे जमिनीच्या आराेग्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. सेंद्रीय खताचा वापर करावा, असे आवाहन केले. बिना नायर यांनी मृदा परीक्षणाचे फायदे पटवून देत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. डाॅ. विक्रम कदम यांनी शेतीस जाेड व्यवसाय म्हणून कुकुटपालन व चारापीक याविषयी माहिती दिली. डाॅ. जीवन कताेरे यांनी जवस पिकाची माहिती दिली. आनंद पाल यांनी कृषी विभागाच्या याेजनांविषयी माहिती दिली. अखिल भारतीय समन्वयीत जवस संशाेधन प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर, आदिवासी उपप्रकल्प अंतर्गत ३५ शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकांचे वितरण करण्यात आले. तसेच जमीन आराेग्य पत्रिकांचेही वाटप झाले. कार्यक्रमाचे आभार ज्ञानेश्वर ताथाेड यांनी मानले.

सुपिकतेसाठी हिरवळीची खते वापरादिवसेंदिवस जमिनीचा पाेत खालावत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम हाेत आहे.  जमिनीचा पाेत वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती कसणे आवश्यक आहे. याप्रसंगी समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी माती नमुने कशा प्रकारे गाेळा करावीत याविषयी माहिती दिली. जमिनीत एकूण १६ अन्नद्रव्य घटक असतात. त्यात मुख्य अन्नघटकांची पूर्तता करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी गांडूळ खत, हिरवळीची खते तसेच धेंचा, बाेरू, गिरीपुष्प, सुबाभुळ, शेवरी आदी वनस्पती चिखलणीत गाडाव्या, असे मार्गदर्शन कऱ्हाळे यांनी केले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी