शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

नगदी पिके घेण्याकडे भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:53 IST

चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.

ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : जिल्हा सहकारी बँकेत चंदनाच्या शेतीबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी मित्रांकरीता नवी दिशा चंदन लागवडीबाबत मार्गदर्शन व रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक महेंद्र घागरे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एटबॉन, उपवनसंरक्षक एस. बी. फुले, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविकातून मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने राज्यात आपल्या नियोजित व अत्याधुनिक प्रणालीद्वारे एक वेगळी छाप सोडली आहे. आता त्यामध्ये सामाजिक कार्याची भर पडली आहे. जिल्ह्यातील शेतकरी फक्त एका विशिष्ट पिकाद्वारे सक्षम होवू शकणार नाही. त्याकरीता अत्याधुनिक व जास्तीत जास्त नफा मिळणाºया शेतीकडे शेतकºयांना वळण्याची अत्यंत गरज आहे. त्याकरीता बँकेकडून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.मार्गदर्शन करताना नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान म्हणाले, शेतकºयांना वनविभागातर्फे कोणत्याही अडचणी येवू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी भगवान यांनी दिली. मार्गदर्शक म्हणून घागरे म्हणाले, चंदनाचे वृक्ष हे अधिक उत्पन्न देणारे वृक्ष आहे. मात्र या वृक्षाला संगोपनाची व संरक्षणाची फार गरज आहे. त्याकरीता झाडाला एका विशिष्ट पद्धतीने लावण्याची गरज आहे. चंदनाचे वृक्ष हे पाच झाडांमागे एक झाड निश्चितपणे जगतो. १०० वर्षानंतर त्याचे उत्पन्न १ कोटी असते. चंदनाच्या वृक्षामुळे विविध प्रकारचे आजार नाहीसे होतात. वृक्षाच्या सुगंधामुळे रागीष्टपणा दूर होतो, असेही घागरे यांनी सांगितले.अरविंद पोरेड्डीवार पुढे म्हणाले, ज्याप्रकारे या सागवानाचे येथील शेतकºयांनी संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडांचेही संरक्षण करण्यात शेतकरी मागे पडणार नाही, असा आशावाद अरविंद पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला. रवी गावात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वामन मरस्कोल्हे यांच्या कुटुंबीयांना बँकेतर्फे ११ हजार रूपयांंचा धनादेश देण्यात आला.