शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

जिमलगट्टा परिसरात २० टक्केच रोवणी

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला

जिमलगट्टा : यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. मात्र रोवणीचा हंगाम अल्पावधीपर्यंतच चालला. जिमलगट्टा परिसरात यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांची केवळ २० टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे काम ठप्प पडले आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.जिमलगट्टा परिसरातील शेतकऱ्यांनी कसे-बसे रोवणी आटोपली आहेत. पंरतु ८० टक्के शेतकऱ्यांचे हंगाम अजुनपर्यंत अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. जवळपास मागील २० दिवसांपासून पावसाने जिमलगट्टा परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपऱ्हे करपले आहेत. जिमलगट्टा परिसरात बहुतांश आदिवासी समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे या समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. खरीप पिकातील उत्पन्नातून शेतकरी वर्षभर आपली उपजीविका करतात. शेतकऱ्यांनी धानपिकास सोयाबीन, कापूस व इतर पिकाचीही लागवड आपल्या शेतात केली आहे. परंतु अल्प पावसामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. त्या परिसरातील तलाव, बोड्या, नाले व इतर जलसाठे अजुनही अर्धवट स्थितीतच भरलेले आहेत. परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अजुनही प्रतीक्षा आहे. अनेक युवक कामाच्या शोधात बाहेरगावी जात आहेत. (वार्ताहर)