शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ...

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात मजुरांच्या मजुरीच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने उत्पादन हाेत नसून शासनाकडून हमीभावही मिळत नाही. शेती लागवडीचा खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडत आहेत.

बी-बियाणे, कीटकनाशके आदींच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुरुष मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये १३० रुपये तर महिला मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्या मानाने शासनाकडून धानाच्या भावात वाढ केली जात नाही. घरची शेती असणारे अनेक युवक पानठेला, कुक्कुटपालन व इतर छाेटे-माेठे व्यवसाय आणि खासगी नाेकरी करून जीवन जगत आहेत.

बाॅक्स...

शेती व्यवसाय झाला जाेखीम व दगदगीचा

- १० ते १५ वर्षांपूर्वी शेती व्यवसायात मजूर माेठ्या संख्येने मिळत हाेते. पूर्वी आवडीने शेती व्यवसाय केला जात हाेता. मात्र, आता शेती व्यवसाय जाेखीम व दगदगीचा झाला आहे. शेतीकामासाठी सहजासहजी मजूर मिळत नसल्याचे घारगाव येथील शेतकरी याेगेश आभारे यांनी सांगितले आहे.

- गडचिराेली तालुक्यासह जिल्ह्यात सिंचन सुविधा पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाल्या नाही. परिणामी कधी ओला तर कधी काेरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीमुळे आजची पिढी फारसा शेती व्यवसाय करण्यास तयार हाेत नाही, असे नगरी येथील शेतकरी महेश वाघरे यांनी सांगितले.

- शेती व्यवसायाला बकरी पालन, कुक्कुटपालन व इतर जाेडधंद्यांची साथ दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती हाेऊ शकते. केवळ धानपिकाच्या शेतीवर काेणताही शेतकरी प्रगती साधू शकत नाही. आधीच गडचिराेली जिल्ह्यातील शेती व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शासनाने शेतकऱ्यांना विशेष सूट देऊन राेहयाेअंतर्गत शेतीची कामे करावी, अशी मागणी माेहझरी येथील शेतकरी श्रावण महामंडरे यांनी केली.

बाॅक्स...

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

कृषी क्षेत्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून यंत्राचा वापर प्रचंड वाढला आहे. शासन व प्रशासकीय स्तरावरून जनजागृती झाल्याने तसेच मजुरांची वानवा असल्याने बहुतांश कामे यंत्राद्वारे शेतकरी करत आहे. धान व इतर पिकांतील तण/कचरा काढणे, खत टाकणे, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे, निंदण करणे आदी कामे मजुरांमार्फतच केली जात आहेत. मात्र, नांगरणी, चिखलणीपासून मळणीपर्यंतची कामे यंत्राद्वारे हाेत आहे.

बाॅक्स..

यंत्राने होणारी कामे

यंत्राद्वारे शेतातील नांगरणी, चिखलणी, पेरणी, कापणी, मळणी आदी कामे गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहेत.