शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शेतीकामांसाठी आता मजूरच मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:59 IST

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ...

गडचिराेली जिल्ह्यात वनकायद्याच्या अडचणीमुळे माेठे व मध्यम सिंचन प्रकल्प रखडले आहेत. परिणामी येथील शेती व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात मजुरांच्या मजुरीच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने उत्पादन हाेत नसून शासनाकडून हमीभावही मिळत नाही. शेती लागवडीचा खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्यात सापडत आहेत.

बी-बियाणे, कीटकनाशके आदींच्या दरात वाढ झाली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत पुरुष मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये १३० रुपये तर महिला मजुराच्या मजुरीच्या दरामध्ये ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्या मानाने शासनाकडून धानाच्या भावात वाढ केली जात नाही. घरची शेती असणारे अनेक युवक पानठेला, कुक्कुटपालन व इतर छाेटे-माेठे व्यवसाय आणि खासगी नाेकरी करून जीवन जगत आहेत.

बाॅक्स...

शेती व्यवसाय झाला जाेखीम व दगदगीचा

- १० ते १५ वर्षांपूर्वी शेती व्यवसायात मजूर माेठ्या संख्येने मिळत हाेते. पूर्वी आवडीने शेती व्यवसाय केला जात हाेता. मात्र, आता शेती व्यवसाय जाेखीम व दगदगीचा झाला आहे. शेतीकामासाठी सहजासहजी मजूर मिळत नसल्याचे घारगाव येथील शेतकरी याेगेश आभारे यांनी सांगितले आहे.

- गडचिराेली तालुक्यासह जिल्ह्यात सिंचन सुविधा पाहिजे त्या प्रमाणात निर्माण झाल्या नाही. परिणामी कधी ओला तर कधी काेरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांना माेठे नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीमुळे आजची पिढी फारसा शेती व्यवसाय करण्यास तयार हाेत नाही, असे नगरी येथील शेतकरी महेश वाघरे यांनी सांगितले.

- शेती व्यवसायाला बकरी पालन, कुक्कुटपालन व इतर जाेडधंद्यांची साथ दिल्यास शेतकऱ्यांची प्रगती हाेऊ शकते. केवळ धानपिकाच्या शेतीवर काेणताही शेतकरी प्रगती साधू शकत नाही. आधीच गडचिराेली जिल्ह्यातील शेती व्यवसाय हंगामी स्वरूपाचा आहे. शासनाने शेतकऱ्यांना विशेष सूट देऊन राेहयाेअंतर्गत शेतीची कामे करावी, अशी मागणी माेहझरी येथील शेतकरी श्रावण महामंडरे यांनी केली.

बाॅक्स...

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा

कृषी क्षेत्रात गेल्या चार-पाच वर्षांपासून यंत्राचा वापर प्रचंड वाढला आहे. शासन व प्रशासकीय स्तरावरून जनजागृती झाल्याने तसेच मजुरांची वानवा असल्याने बहुतांश कामे यंत्राद्वारे शेतकरी करत आहे. धान व इतर पिकांतील तण/कचरा काढणे, खत टाकणे, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे, निंदण करणे आदी कामे मजुरांमार्फतच केली जात आहेत. मात्र, नांगरणी, चिखलणीपासून मळणीपर्यंतची कामे यंत्राद्वारे हाेत आहे.

बाॅक्स..

यंत्राने होणारी कामे

यंत्राद्वारे शेतातील नांगरणी, चिखलणी, पेरणी, कापणी, मळणी आदी कामे गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहेत.