शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत नऊ वाघ-बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:06 IST

२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देएकाची शिकार, तर एकाचा करंट लागून बळी

गाेपाल लाजुरकर

गडचिराेली : राज्यात सर्वाधिक जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर २०१७-१८ मध्ये पुन्हा वाघांचा संचार वाढला. त्यापाठोपाठ मानव-वन्यजीव संघर्षही वाढण्यास सुरुवात झाली. अशातच पुन्हा वाघबिबट्यांच्या शिकारीही वाढल्या. २०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचामृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

या जिल्ह्यात ९० च्या दशकानंतर पहिल्यांदाच ६ जून २०१९ राेजी वडसा वनविभागातील काेंढाळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे नर पिलू ठार झाले. त्यानंतर २९ जुलैला एकलपूर शेतशिवारात नर बिबट्याचा करंट लागून मृत्यू झाला. त्यापाठोपाठ पाेर्ला वनक्षेत्रातील चुरचुरा येथे नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. गडचिराेली वन विभागातील अमिर्झा येथे १८ जानेवारी २०२० रोजी, तर खुर्सा जंगलात २३ जून २०२० राेजी वाघ मृतावस्थेत आढळले. याशिवाय वडसा वनविभागातील चाेप येथे नर बिबट, आलापल्ली वन विभागातील माेसम येथे मादी वाघ, नेंडेर येथे नर वाघ, वडसा वन विभागातील पाेर्ला येथे नर वाघ मृतावस्थेत आढळला. आतापर्यंत पाच वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक, दाेन बिबट्यांचा अपघाती, तर एका बिबट्याचा विद्युत करंटने मृत्यू झाला. एका वाघाची शिकार विद्युत प्रवाह साेडून करण्यात आली.

झुंजीमुळे दाेघांचा बळी

गडचिराेली जिल्ह्यात वाघांची संख्या गेल्या तीन वर्षांत झपाट्याने वाढली. ती नेमकी किती हा आकडा वन विभागाकडे उपलब्ध नाही; परंतु वाढलेल्या संख्येमुळे दाेन नर वाघांमध्ये आपल्या हद्दीवरून झुंजी झाल्या आहेत. यामध्ये चातगाव वनपरिक्षेत्रातील खुर्सा येथे एका वाघाचा बळी, तर पाेर्ला वनक्षेत्रातील साखरा जंगल परिसरात दुसऱ्या एका वाघाचा मृत्यू झाला हाेता. अमिर्झा नजीकच्या माैशीचक येथे एका वाघाचा भूकबळी गेला आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणDeathमृत्यूTigerवाघleopardबिबट्या