शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मध्यस्थीने पैसा व श्रमाची बचत

By admin | Published: June 19, 2017 1:44 AM

मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे,

बी. एम. पाटील यांचे प्रतिपादन : अहेरीत मार्गदर्शन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : मध्यस्तीच्या माध्यमातून वाद सोडविल्यास पैसा, श्रम यांची मोठी बचत होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आपसी वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सोडवावे, असे आवाहन मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी केले. अहेरी दिवाणी व फौजदारी, कनिष्ठ स्तर न्यायालयात मध्यस्थी केंद्र मार्गदर्शन कार्यक्रमादरम्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे धर्मदाय आयुक्त सातव, सरकारी अभियोक्ता अभय शिखरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. पाटील म्हणाले की, न्यायालयात विविध प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रकरणे दाखल होतात. या प्रकरणाचा निकाल लागण्यास बराच उशीर होतो. याचा फटका दोन्ही पक्षकारांना बसतो. मध्यस्ती केंद्रात प्रकरण दाखल करण्यास कोणतेच शुल्क लागत नाही. तसेच दोन्ही पक्षकारांच्यसा बाजू लक्षात घेऊन मध्यस्तीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विविध कोर्टात अपिलमध्ये नेण्यापेक्षा तडजोडीतून वाद मिटतो. दोन्ही पक्षकारांच्या पैसा व श्रमाची बचत होण्यास फार मोठी मदत होते, असे प्रतिपादन न्या. पाटील यांनी केले. न्या. जाधव यांनी मार्गदर्शन करताना मध्यस्ती केंद्र हा सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा सोपा उपाय आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मध्यस्ती केंद्राचा उपयोग करावा, असे आवाहन केले. संचालन अ‍ॅड. संघरत्न कुंभारे तर आभार अ‍ॅड. उदय गलबले यांनी मानले. कार्यक्रमात अ‍ॅड. सतीश जैनवार, अ‍ॅड. राजेंद्र प्रसाद, मंगनवार, अ‍ॅड. ज्योती ढोके, अ‍ॅड. ममता गलबले आदी उपस्थित होते.