शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीजपुरवठयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:35 IST

रात्रीच्या सुमारास कृषिपंपाचा विद्युत प्रवाह बंद करत असल्याने शेतकऱ्याला शेतावरच पानासाठी रात्रभर जागावे लागते. रात्री विद्युत बंद ...

रात्रीच्या सुमारास कृषिपंपाचा विद्युत प्रवाह बंद करत असल्याने शेतकऱ्याला शेतावरच पानासाठी रात्रभर जागावे लागते. रात्री विद्युत बंद झाल्यावर कधी कधी तर खूप वेळ भारनियमनाला सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे . एकीकडे शेतकऱ्याला महागाईच्या विळख्यात तर दुसरी कडे लॅकडाऊनमूळे शेतकऱ्याला नुकसानीला सामना करावा लागत आहे. धान तर भाजीपाला पिकाची लागवड करण्यात आली आहे. तरुण वर्गाला नोकरी मिळणे कठीण झाल्याने व कोरोनामुळे रोजगार बंद असल्याने अनेक तरुण शेतीकडे वळले आहेत पण शेतीला पाण्याची आवश्यकता असताना महावितरण रात्रीला विद्युत प्रवाह बंद होत असल्याने तरुण शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. तर पिकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता विषारी सापांची भीती तर दुसरीकडे पिके सुकण्याची भीती कुरूड येथील तरुण शेतकरी अमित झुरे यांनी व्यक्त केली. यामुळे २४ तास नियमित वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे.