शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

चावडी वाचनामुळे कर्जमाफीत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:33 IST

राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे ...

ठळक मुद्देअनेकांची नावे गळणार : सात हजारांवर शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे यावेळी वाचली जाऊन त्यावर आक्षेप मागविले जाणार असल्यामुळे गावागावात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. यातूनच कर्जमाफीत आणखी अडथळे निर्माण होणार आहेत.थकित कर्जावर दीड लाखांची कर्जमाफी शासनाने जाहीर केली. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात निकष लावण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता करू शकणाºया शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरायचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ हजार ८२७ शेतकºयांनी अर्ज भरले. त्या शेतकºयांची माहिती सीएससी या एजन्सीमार्फत आपले सरकार या पोर्टलवर टाकण्यात आली. मात्र याचवेळी बँकांकडूनही संभावित पात्र शेतकºयांची यादी ६६ कॉलममध्ये भरून मागविली.विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी माहितीसोबत आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड जोडलेली नाहीत. त्यांच्याकडून ती कागदपत्रे पुन्हा मागवून त्यांचे नाव यादीत टाकले जात आहे. यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी आणि बँकांनी दिलेली शेतकºयांची यादी ग्रामपंचायतींमध्ये लावली जाईल. जाणार आहे. या यादीमधील कोणते शेतकरी शासनाच्या निकषात बसणार नाहीत हे गावकºयांनीच ठरवून संबंधित पात्र शेतकºयांची यादी जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची आहे.ग्रामपंचायतींमध्ये लागणाºया याद्यांमधील निकषात न बसणाºया अनेक जणांच्या नावांवर गावागावांतून आक्षेप येऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकºयांची नावे वगळली जातील त्यांच्यात मोठा असंतोष पसरण्याची शक्यता आहे.चावडी वाचनासाठी केवळ चार दिवसचावडी वाचनासाठी २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असे केवळ चार दिवस देण्यात आले आहेत. या ४ पैकी ३ दिवस सुटीचे आणि दसºयाच्या सणाचे आहेत. अशावेळी या चावडीवाचनाचे काम या चार दिवसात पूर्ण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चावडी वाचनासाठी मुदत वाढवून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही.शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणारचावडी वाचनात वगळलेल्या नावानंतर तयार झालेली यादी जिल्हाधिकाºयांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्यावर पुन्हा येणाºया आक्षेपांवर विचार करून अंतिम पात्र शेतकºयांची यादी तयार करून शासनाने पाठवतील. त्यानंतर शासनाकडून पात्र शेतकºयांची यादी जाहीर होईल. याशिवाय आधीच कर्ज भरलेल्या शेतकºयांच्या खात्यात त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होईल.