शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

चावडी वाचनामुळे कर्जमाफीत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:33 IST

राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे ...

ठळक मुद्देअनेकांची नावे गळणार : सात हजारांवर शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे यावेळी वाचली जाऊन त्यावर आक्षेप मागविले जाणार असल्यामुळे गावागावात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. यातूनच कर्जमाफीत आणखी अडथळे निर्माण होणार आहेत.थकित कर्जावर दीड लाखांची कर्जमाफी शासनाने जाहीर केली. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात निकष लावण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता करू शकणाºया शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरायचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ हजार ८२७ शेतकºयांनी अर्ज भरले. त्या शेतकºयांची माहिती सीएससी या एजन्सीमार्फत आपले सरकार या पोर्टलवर टाकण्यात आली. मात्र याचवेळी बँकांकडूनही संभावित पात्र शेतकºयांची यादी ६६ कॉलममध्ये भरून मागविली.विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी माहितीसोबत आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड जोडलेली नाहीत. त्यांच्याकडून ती कागदपत्रे पुन्हा मागवून त्यांचे नाव यादीत टाकले जात आहे. यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी आणि बँकांनी दिलेली शेतकºयांची यादी ग्रामपंचायतींमध्ये लावली जाईल. जाणार आहे. या यादीमधील कोणते शेतकरी शासनाच्या निकषात बसणार नाहीत हे गावकºयांनीच ठरवून संबंधित पात्र शेतकºयांची यादी जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची आहे.ग्रामपंचायतींमध्ये लागणाºया याद्यांमधील निकषात न बसणाºया अनेक जणांच्या नावांवर गावागावांतून आक्षेप येऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकºयांची नावे वगळली जातील त्यांच्यात मोठा असंतोष पसरण्याची शक्यता आहे.चावडी वाचनासाठी केवळ चार दिवसचावडी वाचनासाठी २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असे केवळ चार दिवस देण्यात आले आहेत. या ४ पैकी ३ दिवस सुटीचे आणि दसºयाच्या सणाचे आहेत. अशावेळी या चावडीवाचनाचे काम या चार दिवसात पूर्ण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चावडी वाचनासाठी मुदत वाढवून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही.शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणारचावडी वाचनात वगळलेल्या नावानंतर तयार झालेली यादी जिल्हाधिकाºयांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्यावर पुन्हा येणाºया आक्षेपांवर विचार करून अंतिम पात्र शेतकºयांची यादी तयार करून शासनाने पाठवतील. त्यानंतर शासनाकडून पात्र शेतकºयांची यादी जाहीर होईल. याशिवाय आधीच कर्ज भरलेल्या शेतकºयांच्या खात्यात त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होईल.