शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

चावडी वाचनामुळे कर्जमाफीत अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:33 IST

राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे ...

ठळक मुद्देअनेकांची नावे गळणार : सात हजारांवर शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : राज्य शासनाच्या बहुप्रतीक्षित कृषी कर्जमाफीसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याचे अवघड काम चावडी वाचनातून केले जाणार आहे. समस्त गावकºयांसमोर कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या संभावित लाभार्थी शेतकºयांची नावे यावेळी वाचली जाऊन त्यावर आक्षेप मागविले जाणार असल्यामुळे गावागावात वादविवाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. यातूनच कर्जमाफीत आणखी अडथळे निर्माण होणार आहेत.थकित कर्जावर दीड लाखांची कर्जमाफी शासनाने जाहीर केली. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात निकष लावण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता करू शकणाºया शेतकºयांनीच आॅनलाईन अर्ज भरायचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ४५ हजार ८२७ शेतकºयांनी अर्ज भरले. त्या शेतकºयांची माहिती सीएससी या एजन्सीमार्फत आपले सरकार या पोर्टलवर टाकण्यात आली. मात्र याचवेळी बँकांकडूनही संभावित पात्र शेतकºयांची यादी ६६ कॉलममध्ये भरून मागविली.विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी माहितीसोबत आवश्यक कागदपत्रे, आधारकार्ड जोडलेली नाहीत. त्यांच्याकडून ती कागदपत्रे पुन्हा मागवून त्यांचे नाव यादीत टाकले जात आहे. यानंतर आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची यादी आणि बँकांनी दिलेली शेतकºयांची यादी ग्रामपंचायतींमध्ये लावली जाईल. जाणार आहे. या यादीमधील कोणते शेतकरी शासनाच्या निकषात बसणार नाहीत हे गावकºयांनीच ठरवून संबंधित पात्र शेतकºयांची यादी जिल्हाधिकाºयांकडे पाठवायची आहे.ग्रामपंचायतींमध्ये लागणाºया याद्यांमधील निकषात न बसणाºया अनेक जणांच्या नावांवर गावागावांतून आक्षेप येऊ शकतात. त्यामुळे ज्या शेतकºयांची नावे वगळली जातील त्यांच्यात मोठा असंतोष पसरण्याची शक्यता आहे.चावडी वाचनासाठी केवळ चार दिवसचावडी वाचनासाठी २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर असे केवळ चार दिवस देण्यात आले आहेत. या ४ पैकी ३ दिवस सुटीचे आणि दसºयाच्या सणाचे आहेत. अशावेळी या चावडीवाचनाचे काम या चार दिवसात पूर्ण होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चावडी वाचनासाठी मुदत वाढवून देण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नाही.शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणारचावडी वाचनात वगळलेल्या नावानंतर तयार झालेली यादी जिल्हाधिकाºयांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी त्यावर पुन्हा येणाºया आक्षेपांवर विचार करून अंतिम पात्र शेतकºयांची यादी तयार करून शासनाने पाठवतील. त्यानंतर शासनाकडून पात्र शेतकºयांची यादी जाहीर होईल. याशिवाय आधीच कर्ज भरलेल्या शेतकºयांच्या खात्यात त्यांची कर्जमाफीची रक्कम जमा होईल.