शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

जवानाने किसान बनून फुलविली नफ्याची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:00 AM

कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये  एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे.  मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघाले आहे. उर्वरित तोडणी शिल्लक आहे. पुन्हा आठ ते नऊ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघण्याची शक्यता नागाेसे यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकाेंढाळात माजी सैनिकाचे भाजीपाला उत्पादन ठरतेय प्रेरणादायी

लाेकमत न्यूज नेटवर्ककुरुड : बहुतांश सैनिक सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर विविध व्यवसाय करतात. काहीजण शेती न करता बिझनेस तर काही सरकारी नोकरी करतात. परंतु काेंढाळा येथील सेवानिवृत्त सैनिक देवीदास नागोसे यांनी शेतीला पसंती दर्शवित कोंढाळा येथे  दोन एकर शेती घेऊन शेतीमध्ये मिरची, कारले, गहू, वांगी पीक पेरुन शेती फुलविली आहे. या माध्यमातून नागाेसे यांची शेती फायदेशीर ठरत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक  शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आवश्यक प्रमाणात उत्पादन ते घेऊ शकत नाही. भाजीपाला पिकातून अधिकाधिक उत्पादन घेता येते. ही बाब ओळखून काेंढाळा येथील सेवानिवृत्त सैनिक देवीदास नागाेसे यांनी सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शेती क्षेत्र निवडले. कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये  एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे.  मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघाले आहे. उर्वरित तोडणी शिल्लक आहे. पुन्हा आठ ते नऊ क्विंटल मिरचीचे उत्पादन निघण्याची शक्यता नागाेसे यांनी व्यक्त केली आहे. नागाेसे हे उत्पादित शेतमाल देसाईगंजच्या बाजारात विकतात. यातून त्यांना बराच नफा मिळत आहे. श्रम केल्यास भाजीपाल्याची शेती फायद्याची आहे. इतरही शेतकऱ्यांनी भाजीपाल्यासह इतर पिकांचे उत्पादन काढावे, असा सल्ला माजी सैनिक नागाेसे यांनी दिला आहे.

टॅग्स :agricultureशेतीSoldierसैनिक