शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

थकीत वीज देयकाचा मुद्दा गाजला

By admin | Updated: May 17, 2015 02:15 IST

आरमोरील तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली.

वैरागड : आरमोरील तालुक्यातील वैरागड ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी ग्रामसभा घेण्यात आली. सदर ग्रामसभेत अंगणवाडी विद्युतीकरणावर झालेला अवाढव्य खर्च थकीत वीज देयकांमुळे गावातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात वैरागड ग्रामपंचायतीने पाटणवाडा, मेंढेबाडी येथील प्रत्येकी एक व वैरागड येथील सहा अशा एकूण आठ अंगणवाडी केंद्राच्या इमारतीला विद्युत जोडणी केली. यावर ग्रा.पं.ने मागास क्षेत्र अनुदान निधीतून दीड लाखांचा खर्च केला. मात्र अंगणवाडी केंद्राचा थकीत विद्युत देयक न भरल्यामुळे महावितरणने या अंगणवाडी केंद्राचा वीज पुरवठा खंडीत केला. गावातील पाणी टंचाईचा मुद्यावर या ग्रामसभेत वादळी चर्चा झाली. काही वार्डात अनावश्यक पाणी पुरवठा होतो. अनेक नागरिक आपल्या घरातील नळा टिल्लूपंप लावून मोठ्या प्रमाणात पाणी खेचतात. परिणामी अनेक नागरिकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे ग्रा.पं.ने मोहीम राबवून तत्काळ टिल्लूपंप लावणाऱ्यावर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी सभेत करण्यात आली. गावातील पांदनरस्ते, अपंगांचा तीन टक्के निधी, जन्माची नोंद प्रमाणपत्र, ग्रा.पं. भवनाची इमारत, लुथे यांच्या शेतानजीकच्या पांदन रस्त्यावरील पूल निर्मितीच्या प्रश्नावरही ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)