शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

'सिंचना'चे अडले घोडे ! सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतीचा विकास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:00 IST

पाऊस येतो, वाहून जातो : 'चिचडोह'चे कालवे बांधले नाही

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा आहेत; परंतु येथे अजूनपर्यंत सिंचनाच्या सोयी निर्माण झालेल्या नाहीत. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे येथील शेतीचा विकास झालेला नाही. बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यातील दिना प्रकल्प वगळता काही प्रकल्प कागदावर आहेत, तर काही प्रकल्प रखडलेले आहेत.

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील रेगडीजवळ दिना प्रकल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांना होत आहे. देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आदी तालुक्यांत नद्या आहेत. 

इटियाडोहचे पाणी येईनागोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी केवळ देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या काही गावांपर्यंतच येते, ते पण अपुरे. सध्या या धरणाचे पाणी गाढवी नदीला सोडले जाते; पण कालव्याद्वारे येत नाही.

चिचडोहचा फायदा किती?चामोर्शी शहराजवळ वैनगंगा नदीवर चिचडोह धरण बांधलेले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असले तरी कालवे निर्माण करण्यात आलेले नाही. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी धरणाचा उपयोग होत आहे. कालव्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविण्याची सोय झालेली नाही.

तुलतुली प्रकल्पसुद्धा अपूर्णआरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर केंद्र सरकारकडून तुलतुली प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. ११ मध्यम धरण प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. ते केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

७५ % कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीनेकाम कोसरी प्रकल्पाचे झाले आहे. गत २० वर्षांनंतरही हे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय १५ ५ वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर ठाणेगाव- डोंगरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर झाले होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली