शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'सिंचना'चे अडले घोडे ! सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतीचा विकास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:00 IST

पाऊस येतो, वाहून जातो : 'चिचडोह'चे कालवे बांधले नाही

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा आहेत; परंतु येथे अजूनपर्यंत सिंचनाच्या सोयी निर्माण झालेल्या नाहीत. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे येथील शेतीचा विकास झालेला नाही. बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यातील दिना प्रकल्प वगळता काही प्रकल्प कागदावर आहेत, तर काही प्रकल्प रखडलेले आहेत.

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील रेगडीजवळ दिना प्रकल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांना होत आहे. देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आदी तालुक्यांत नद्या आहेत. 

इटियाडोहचे पाणी येईनागोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी केवळ देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या काही गावांपर्यंतच येते, ते पण अपुरे. सध्या या धरणाचे पाणी गाढवी नदीला सोडले जाते; पण कालव्याद्वारे येत नाही.

चिचडोहचा फायदा किती?चामोर्शी शहराजवळ वैनगंगा नदीवर चिचडोह धरण बांधलेले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असले तरी कालवे निर्माण करण्यात आलेले नाही. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी धरणाचा उपयोग होत आहे. कालव्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविण्याची सोय झालेली नाही.

तुलतुली प्रकल्पसुद्धा अपूर्णआरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर केंद्र सरकारकडून तुलतुली प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. ११ मध्यम धरण प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. ते केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

७५ % कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीनेकाम कोसरी प्रकल्पाचे झाले आहे. गत २० वर्षांनंतरही हे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय १५ ५ वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर ठाणेगाव- डोंगरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर झाले होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली