शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

'सिंचना'चे अडले घोडे ! सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतीचा विकास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:00 IST

पाऊस येतो, वाहून जातो : 'चिचडोह'चे कालवे बांधले नाही

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा आहेत; परंतु येथे अजूनपर्यंत सिंचनाच्या सोयी निर्माण झालेल्या नाहीत. सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे येथील शेतीचा विकास झालेला नाही. बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यातील दिना प्रकल्प वगळता काही प्रकल्प कागदावर आहेत, तर काही प्रकल्प रखडलेले आहेत.

जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील रेगडीजवळ दिना प्रकल्प आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या प्रकल्पातील पाणी परिसराच्या गावांना होत आहे. देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आदी तालुक्यांत नद्या आहेत. 

इटियाडोहचे पाणी येईनागोंदिया जिल्ह्यातील गाढवी नदीवर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी केवळ देसाईगंज व आरमोरी तालुक्याच्या काही गावांपर्यंतच येते, ते पण अपुरे. सध्या या धरणाचे पाणी गाढवी नदीला सोडले जाते; पण कालव्याद्वारे येत नाही.

चिचडोहचा फायदा किती?चामोर्शी शहराजवळ वैनगंगा नदीवर चिचडोह धरण बांधलेले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असले तरी कालवे निर्माण करण्यात आलेले नाही. नदीपात्रात पाणी अडवण्यासाठी धरणाचा उपयोग होत आहे. कालव्याद्वारे पाणी शेतीला पोहोचविण्याची सोय झालेली नाही.

तुलतुली प्रकल्पसुद्धा अपूर्णआरमोरी तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी नदीवर केंद्र सरकारकडून तुलतुली प्रकल्प प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. ११ मध्यम धरण प्रकल्प जिल्ह्यात प्रस्तावित आहेत. ते केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.

७५ % कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीनेकाम कोसरी प्रकल्पाचे झाले आहे. गत २० वर्षांनंतरही हे काम पूर्ण झाले नाही. याशिवाय १५ ५ वर्षापूर्वी वैनगंगा नदीवर ठाणेगाव- डोंगरगाव उपसा सिंचन प्रकल्प मंजूर झाले होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली