शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जिल्ह्यात ५,५५२ शेतकऱ्यांनी केले शेतीचे मातीपरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 16:14 IST

Gadchiroli : ३७२८ शेतकऱ्यांना मिळाल्या आरोग्य पत्रिका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानवी शरीराचे आरोग्य सुदृढ राहिल्यास व्यक्ती चांगले कार्य करते, त्याचप्रमाणे जमिनीचे आरोग्य कसे आहे हे जाणने महत्त्वाचे आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५५५२ शेतकऱ्यांनी जमिनीचे माती परीक्षण करून घेतले. तपासणी केलेल्या पैकी ३ हजार ७२८ शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली तालुक्यातील ६४० शेतकऱ्यांनी जमिनीचे आरोग्य तपासले. चामोर्शी तालुक्यातील ३२५, मुलचेरा ३०९, धानोरा १००९, देसाईगंज ६००, आरमोरी ३५२, कुरखेडा ५२१, कोरची २, अहेरी ७०६ व सिरोंचा तालुक्यातील २३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. मृदा तपासणीमधून शेतकऱ्यांना आपल्या शेतीत कोणते पीक चांगले येऊ शकते याची माहिती मिळू शकते. मात्र, काही शेतकरी मृदा परीक्षणाकडे पाठ फिरवतात.

  •  

असा आहे आरोग्य पत्रिका वितरणाचा तपशीलतालुका                                                    शेतकरी गडचिरोली                                                 ५४८चामोर्शी                                                     १२८८मुलचेरा                                                     २००धानोरा                                                      ५७९देसाईगंज                                                   ५४४आरमोरी                                                    १८५कुरखेडा                                                    ९८कोरची                                                       २अहेरी                                                        ३८६सिरोंचा                                                      १८६एटापल्ली                                                   ७१२भामरागड                                                    ०

जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे फायदे कोणते?

माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचे आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचे नियोजन करणे सोयीचे होते.

माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात.

माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारसीत प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते आणि तिची उत्पादकता वाढून पिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी