शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या लोकसंख्येवर विचारमंथन

By admin | Updated: July 12, 2014 23:39 IST

वाढती लोकसंख्या देशहित व विकासाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. लोकसंख्यावाढीवर वेळीच मर्यादा घालणे आवश्यक आहे यासह अनेक बाबींवर लोकसंख्या दिनानिमित्य गडचिरोली व वैरागड

गडचिरोली/वैरागड : वाढती लोकसंख्या देशहित व विकासाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. लोकसंख्यावाढीवर वेळीच मर्यादा घालणे आवश्यक आहे यासह अनेक बाबींवर लोकसंख्या दिनानिमित्य गडचिरोली व वैरागड येथे आयोजित कार्यक्रमात मंथन करण्यात आले. स्थानिक शिवाजी महाविद्यालयात निरंतर प्रौढ शिक्षण विस्तार विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने लोकसंख्या दिन नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विलास खुणे, प्रा. जे. जी. उईके आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. विलास खुणे यांनी लोकसंख्या वाढीच्या परिणामाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उईके यांनी लोकसंख्या मर्यादित करण्यासंदर्भात उपाययोजना सुचविल्या. लोकसंख्या मर्यादित ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे प्रतिपादन डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. भांडारकर यांनी केले. संचालन डॉ. एम. जे. मेश्राम तर आभार प्रा. आर. पी. करोडकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला आरमोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. एल. टी. खोब्रागडे उपस्थित होते. मागील तीन, चार वर्षापासून जिल्ह्यातील लोकसंख्या चढत्या क्रमाने वाढत असून सद्यस्थितीत लोकसंख्येची टक्केवारी २३.२ टक्के आहे. त्यामुळे सदर टक्केवारी ही गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. सुनिल मडावी यांनी केले. दरम्यान लोकसंख्यादिनानिमित्य पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. अनेक जनजागृती कार्यक्रम केले जाणार आहेत. यावेळी शासकीय दवाखान्याच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. पंधरवड्यात घोषवाक्य प्रचलित करणे, कुटुंब आरोग्य मेळावे, जन्म दर १.८ टक्के स्थिर ठेवण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. कार्यक्रमाला अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.