शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

सरकार बनले श्रीमंतांचे बाहुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:15 IST

केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजयदेव गायकवाड यांची टीका : अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग असावे, असे प्रतिपादन माजी आमदार अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी केले.अहेरी येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँ महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, हाजीप नजमोद्दीन खान, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, सुखदेव दुर्योधन आदी उपस्थित होते.संचालन सुरेंद्र अलोणे तर आभार जहीर हकीम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश अलोणे, कपिल ढोलगे, संदीप कांबळे, आतिश गुरनुले, मारोती आत्राम, अमोल मुक्कावार, श्रीनिवार विरगोनवार, नितीन दोंतुलवार, नागे मडावी, अमोल अलोणे, सतीश कावळे, विलास मेश्राम, प्रणय अलोणे, उज्ज्वल नैताम, परशुराम दहागावकर, राहुल पेंढारकर, सुमित मोतकुलवार, मखमूर शेख, सोमाजी झाडे, अविनाश रामटेके यांनी सहकार्य केले. मेळाव्याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस