शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सरकार बनले श्रीमंतांचे बाहुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:15 IST

केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजयदेव गायकवाड यांची टीका : अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग असावे, असे प्रतिपादन माजी आमदार अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी केले.अहेरी येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँ महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, हाजीप नजमोद्दीन खान, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, सुखदेव दुर्योधन आदी उपस्थित होते.संचालन सुरेंद्र अलोणे तर आभार जहीर हकीम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश अलोणे, कपिल ढोलगे, संदीप कांबळे, आतिश गुरनुले, मारोती आत्राम, अमोल मुक्कावार, श्रीनिवार विरगोनवार, नितीन दोंतुलवार, नागे मडावी, अमोल अलोणे, सतीश कावळे, विलास मेश्राम, प्रणय अलोणे, उज्ज्वल नैताम, परशुराम दहागावकर, राहुल पेंढारकर, सुमित मोतकुलवार, मखमूर शेख, सोमाजी झाडे, अविनाश रामटेके यांनी सहकार्य केले. मेळाव्याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस