शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सरकार बनले श्रीमंतांचे बाहुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:15 IST

केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजयदेव गायकवाड यांची टीका : अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : केंद्र व राज्यातील सरकार श्रीमंतांचे बाहुले बनले असून ‘आम्ही म्हणू तो कायदा’ अशी मनमानी सुरू केली आहे. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांमध्ये असुरक्षितता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारला आपली ताकद दाखविणे आवश्यक आहे. सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग असावे, असे प्रतिपादन माजी आमदार अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी केले.अहेरी येथे गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाला राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राकाँ महिला जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शाहीन हकीम, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, हाजीप नजमोद्दीन खान, माजी कार्यकारी जिल्हाध्यक्ष बबलू हकीम, अहेरी तालुकाध्यक्ष जहीर हकीम, सुखदेव दुर्योधन आदी उपस्थित होते.संचालन सुरेंद्र अलोणे तर आभार जहीर हकीम यांनी मानले. यशस्वीतेसाठी महेश अलोणे, कपिल ढोलगे, संदीप कांबळे, आतिश गुरनुले, मारोती आत्राम, अमोल मुक्कावार, श्रीनिवार विरगोनवार, नितीन दोंतुलवार, नागे मडावी, अमोल अलोणे, सतीश कावळे, विलास मेश्राम, प्रणय अलोणे, उज्ज्वल नैताम, परशुराम दहागावकर, राहुल पेंढारकर, सुमित मोतकुलवार, मखमूर शेख, सोमाजी झाडे, अविनाश रामटेके यांनी सहकार्य केले. मेळाव्याला अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस