शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

गडचिरोलीत पाऊस थांबला : सहा दिवसानंतर जनजीवन पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:34 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांसह इतरही तालुक्यात गेल्या सप्ताहभरापासून बरसत असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी पूर्वपदावर आले.

गडचिरोली -  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांसह इतरही तालुक्यात गेल्या सप्ताहभरापासून बरसत असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी पूर्वपदावर आले. भामरागडसह संपर्क तुटलेल्या गावांचे सर्व मार्ग पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.१५ आॅगस्टच्या रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. सुरूवातीचे तीन दिवस दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातलेल्या पावसाने नंतर जिल्हा व्यापून टाकला. मंगळवारी सायंकाळपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारपर्यंत बहुतांश नद्या व नाल्यांचा पूर उतरला होता. मात्र भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूर कायम होता. बुधवारी सकाळपासून हा मार्गही मोकळा झाला.आठवडाभराच्या पावसामुळे दोन ठिकाणी एसटी बस व कार पुराच्या पाण्यात कोसळण्याच्या घटना घडला. सुदैवाने यात जीवित हाणी झाली नाही. अनेक भागांत एका दिवशी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू आणि शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाच्या निर्देशानुसार नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊस