शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

शेतजमीन मेडिगड्डाच्या पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमोबदला देण्याची मागणी : पिकांसह जमीन खरडून जात असल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन खरडून जात आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान होत आहे.मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून जात आहे, अशा शेतकºयांना जमिनीचा मोबदला देण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम यांनी केली आहे.धरणापासून १० ते १५ किमी अंतरावरील शेतकºयांना याचा फटका बसत आहे. अंकिसा परिसरातील नडीकुडा, कोतापल्ली, चिंत्तारवेला, अंकिसा, लक्ष्मीदेवीपेठा, गेर्रापल्ली, बोराईगुडम, आसरअल्ली, सुनकरअल्ली, टेकडामोटला, गुमलकोंडा या गावांना धरणग्रस्त गावे म्हणून घोषित करावी. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी समय्या तोरकर, सडवली गुडूरी, दामोधर सिपीडी, पापया पाले, धर्मया कोठारी, नारायण पाले, जयराम चौधरी या शेतकºयांनी केली आहे.संबंधित शेतकºयांना मोबदला न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे. महाराष्टÑ शासनाच्या सहमतीने तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर धरण बांधले आहे. या धरणामुळे जे काही नुकसान होणार आहे, त्यासाठी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याची जबाबदारी महाराष्टÑ शासनाची आहे. शेतकºयांच्या मागणीला तेलंगणा सरकार भीक घालणार नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाने मध्यस्ती करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :Damधरणagricultureशेती