शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये

By admin | Updated: June 23, 2014 23:51 IST

पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी

कृषी विभागाचा सल्ला : पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतीतगडचिरोली : पाऊस लांबल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला असला तरी पेरणी उशिरा होईल, यासाठी एकदम घाबरून जाण्याचे कारण नसून पेरणीला आणखी १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. जिल्ह्यात १७ जून रोजी पाऊस झाल्यानंतर पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे धानाच्या पेरणीची कामे खोळंबली आहेत. आठ दिवस होऊनही पावसाचा पत्ता नाही. त्याचबरोबर दिवसा कडक उन्ह पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धान पिकाची पेरणी करावी की नाही, या गोंधळात शेतकरीवर्ग पडला आहे. चामोर्शी व अहेरी तालुक्यात सोयाबीन पिकाची पेरणी केली जात आहे. धान पिकाची पेरणी होत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. सर्वसाधारणत: २० ते २५ जूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे आगमन होते. त्यानंतर १ जुलैपासून पेरणीला सुरूवात होते. धान पिकाचे पऱ्हे १० जुलैपर्यत भरले तरी उत्पादनात घट होत नाही. त्यामुळे धान पिकाच्या पेरणीला आणखी १० ते १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यांनी पिकाची पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)