शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

शेतकऱ्यांची उपविभागीय कृषी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST

तालुक्यातील आंधळी, नवरगाव येथील शेतकरी बांधवाचे पावसाअभावी रोवणी न झाल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले असून त्यांना विविध समस्या निर्माण ...

तालुक्यातील आंधळी, नवरगाव येथील शेतकरी बांधवाचे पावसाअभावी रोवणी न झाल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले असून त्यांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने त्वरित सर्व्हे करून पावसाअभावी रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पावसाभावी शेती न पिकलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांना भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवानी चर्चा करून निवेदन सादर केले.

यावेळी दिगांबर नाकाडे, आनंदराव कराडे, रवींद्र कराडे, धनपाल जांभुळकर, लोमेश कराडे, सुरेखा भानारकर, कुंदा भानारकर, दयाराम कराडे, निबुंना सहारे, जाबुवंत कराडे, प्रल्हाद राऊत, लीलाबाई कराडे, यादोजी भोंडे, नरेश टेर्भुणे, राजेद्र टेर्भुणे, भगवानदास टेर्भुणे, खुशाल जनबंधू, अल्का जनबंधू, रामचंद्र गहाणे, हरी नाकाडे, लक्ष्मण कराडे, निर्मला जांभुळकर, हिरामण कराडे, सुरेश जनबंधू, सत्यभामा कराडे, चितेश्वर कराडे, वसंता जनबंधु, हिरामण जांभुळकर, यशपाल कवडो, दीपक कोवळे व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी या प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

030921\0534img-20210903-wa0149.jpg

कूरखेडा नूकसान भरपाई चा मागणी करीता निवेदन देताना शेतकरी