शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

महसूल व कृषीच्या योजना गावापर्यंत पोहोचवा

By admin | Updated: August 18, 2016 01:31 IST

जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

 चर्चा : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर योजना गावागावापर्यंत पोहोचवाव्या, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी दिल्या. सोमवारी अहेरीचे एसडीओ एस. राममूर्ती यांच्या दालनात विविध योजना व विकास कामांच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आलापल्ली हे मोठे वनग्राम १९७८-७९ मध्ये महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात आले. मात्र या गावातील नागरिकांना व व्यावसायिकांना अस्थायी पट्टे स्थायी करून देण्यात आले नाही, असे नागरिकांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे आव्हाड यावेळी म्हणाले. याप्रसंगी एसडीओ एस. राममूर्ती, तहसीलदार जी. टी. पुरके, बीडीओ सुनील तडस, ठाणेदार संजय मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, उपाध्यक्ष अण्णपूर्णा सिडाम, नगरसेवक व पत्रकार उपस्थित होते.