शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:04 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे जिल्ह्यातील नोकर भरतीकरिता स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक-युवती उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्थान द्यावे, जिल्ह्यातील पोलीस भरती, वन विभाग, महसूल विभाग, जिल्हापरिषद, आरोग्य विभागातील विविध भरत्यांमध्ये निवड मंडळांच्या माध्यमातून स्थानिकांना संधी द्यावी. स्थानिक बेरोजगारांना संधी दिल्यास येथील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा विस्ताराने खुप मोठा असून अहेरी उपविभागातील बहुतांश गावे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात आहेत. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात विविध कामानिमित्त येताना जवळपास अडीचशे किमीचे अंतर कापावे लागते. आर्थिकदृष्ट्या ये-जा करणे त्यांना परवडत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारChief Ministerमुख्यमंत्री