शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

नोकर भरतीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:04 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे जिल्ह्यातील नोकर भरतीकरिता स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक युवक-युवती उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना स्थान द्यावे, जिल्ह्यातील पोलीस भरती, वन विभाग, महसूल विभाग, जिल्हापरिषद, आरोग्य विभागातील विविध भरत्यांमध्ये निवड मंडळांच्या माध्यमातून स्थानिकांना संधी द्यावी. स्थानिक बेरोजगारांना संधी दिल्यास येथील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा विस्ताराने खुप मोठा असून अहेरी उपविभागातील बहुतांश गावे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात आहेत. येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात विविध कामानिमित्त येताना जवळपास अडीचशे किमीचे अंतर कापावे लागते. आर्थिकदृष्ट्या ये-जा करणे त्यांना परवडत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी आलापल्लीचे सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारChief Ministerमुख्यमंत्री