शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

आठ तालुके अजुनही पावसासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 05:00 IST

११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९२ टक्के पाऊस : केवळ चार तालुक्यांनी गाठली सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची सरासरी गाठली जाणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची तुलना केल्यास केवळ चार तालुक्यांनी ही सरासरी गाठल्याचे दिसत असून आठ तालुके अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पडणाºया पावसाचे प्रमाण पाहता पडलेला पाऊस १०७ टक्के आहे.सरासरी पडणाºया पावसाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३८.९ टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. प्रत्यक्षात तिथे झालेला पाऊस १३६४.९ मिमी आहे. याशिवाय मुलचेरा तालुक्यातही सरासरीच्या आसपास म्हणजे ९८.२ टक्के पाऊस झाला. या तालुक्यात प्रत्यक्षात पडलेला पाऊस १०९२.७ मिमी आहे.सध्या धानपीक गर्भात असून पिकाला पावसाची गरज आहे. पण गेल्या १० ते १५ दिवसांपासून तुरळक प्रमाणात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसमावेशक पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तालुक्यात पावसाची गरजजिल्ह्यात सर्वात कमी पावसाचे प्रमाण गडचिरोली (६४.२ टक्के), देसाईगंज (६५.२), धानोरा (६६.७), कोरची (७३.८), आरमोरी (७८.८), कुरखेडा (८५.१), चामोर्शी (८६.७) आणि एटापल्ली (९०.५) या आठ तालुक्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या सुरूवातीपासून हे प्रमाण असेच कायम असल्यामुळे उरलेल्या मोजक्या दिवसात पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता नाही. 

टॅग्स :Rainपाऊस