शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धुळीने 'पांढरे सोने' काळवंडले, शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव

By संजय तिपाले | Updated: April 24, 2023 17:09 IST

सूरजागड प्रकल्पातील लोहखनिजाच्या बेसुमार वाहतुकीचा परिणाम

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील सूरजागड प्रकल्पातील बेसुमार गौणखनीज उपसा व वाहतुकीमुळे रस्त्यालगतची उभी पिके धोक्यात आली आहेत. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हे पीक धुळीने काळवंडू लागले आहे. २४ एप्रिलला परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत गाऱ्हाणे मांडले.

सूरजागड प्रकल्प कधी धूळ, प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकल्पातून लोहखनिजाची रात्रंदिवस उपसा व वाहतूक सुरु आहे. रेाज हजारो जड वाहनांची आलापल्ली ते आष्टी या मार्गावर वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मद्दीगुडम, आलापल्ली, सुभाषनगर, खमनचेरू, बोरी, लगाम, शांतिग्राम या गावांच्या शेतीला फटका बसू लागला आहे. मार्गालगत कापूस उत्पादन घेणारे शेतकरी हवालदिल आहेत. कापसावर धुळीचे कण साचत असल्याने मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासह अहेरीचे उपविभागीय अधिकारी अंकित, तहसीलदार फारुख शेख, अहेरी ठाण्याचे पो.नि. किशोर मानभाव यांना निवेदन दिले. नुकसान झाल्याने हेक्टरी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भरपाई न दिल्यास १० मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीagricultureशेती